शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ठाणे जिल्हा परिषद कार्यालयांच्या भाड्यापोटी सेस फंडाच्या खर्चाला विरोध!

By सुरेश लोखंडे | Updated: February 4, 2024 17:33 IST

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी येथीला बाजारपेठेतील बहुतांशी कार्यालये अन्य ठिकाणी भाड्याच्या इमारतीत हलवण्याचे निश्चित झाले आहे.

ठाणे: गांवपाड्यामधील अत्यावश्यक सेवेच्या विकास कामांसाठी आयत्यावेळी खर्च करावा लागणारा सेस निधी जिल्हा परिषदेच्या कार्यालयांच्या भाड्यापोटी पूर्ण खर्च होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा निधी वाचवण्यासाठी केवळ गरजू विभाग भाड्याच्या इमारतीत हलवण्यात यावे. उर्ववरित विभाग जिथे आहे, तेथेच ठेवावे, त्यामुळे होणार खर्च बचत होईल, यासाठी माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष घरत यांनी प्रशासनाकडे प्रयत्न सुरू केले आहेत.

येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी येथीला बाजारपेठेतील बहुतांशी कार्यालये अन्य ठिकाणी भाड्याच्या इमारतीत हलवण्याचे निश्चित झाले आहे. पण अन्य ठिकाणी असलेले कार्यालयेही एकत्रीकरणाच्या नावाखााली भाड्याच्या इमारतीत हवण्यात येत आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमधील कृषी विभागासह, पशू संवर्धन, लघू पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, तांत्रिक विभाग, स्वच्छ भारत मिशनचे कार्यालय आदी विभाग भाड्याच्या इमारतीत न हलवता तेथेच ठेवण्याची मागणी घरत करीत आहे.          या कार्यालयांच्या भाड्यापोटी जाणारी रक्कम जिल्हा परिषदेला वाचवता येईल. त्यामुळे सेसचा निधी बचत होईल आणि त्यातून ऐनवेळी अत्यावश्यक विकास कामे हाती घेता यईल. त्याचा फायदा ग्रामस्थाना होईल, हा सेस निधी ग्रामस्थांच्या हक्कचा आहे. तो त्यावरच खर्च झाला पाहिजे. त्याचे संकलन आधीच तुटपुंज्ये आहे. त्यातूनही दरमहा भाउे, डिपॉजिट आदी रक्कम खर्च करून जिल्हा परिषद ग्रामीण जनतेच्या निधीवर डल्ला मारीत असल्याचे घरत यांनी लोकमतला सांगितले. त्यामुळे हा सेसचा निधी खर्च करण्यावरून वाद वाढण्यचे चिन्हे दिसून येत आहे. त्यावर अता जिल्हा परिषद काय भूमिका घेणार, त्याकउे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :thaneठाणे