शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

उल्हासनगरातील वालधुनी नदीत  पडून एक इसम गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 23:00 IST

वडोलगाव व उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी नदीच्या पुलावरून एक व्यक्ती पडून वाहून गेला. रात्री साडे नऊ वाजता घटना घडली.

उल्हासनगर - वडोलगाव व उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी नदीच्या पुलावरून एक व्यक्ती पडून वाहून गेला. रात्री साडे नऊ वाजता घटना घडली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्र असल्याने उद्या सकाळी शोध घेणार आहेत.वडोलगावला जोडणारा वालधुनी पूल गेल्या वर्षी कोसळल्याने, पालिकेने नवीन  पूल बांधणीला पालिकेने परवानगी दिली.

तसेच गावकऱ्यांसह शालेय मुलांसाठी येण्या-जाण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा कच्चा पुल बांधला. पावसाळ्या पूर्वी नवीन पूल बांधण्याची अट होती. मात्र पुलाच्या सल्लागाराने पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. असा अहवाल पालिका आयुतांना दिल्यावर, तत्कालीन आयुक सुधाकर शिंदे यांनी  सुरक्षाची उपाय म्हणून पुलाचे काम बंद केले. त्याच दरम्यान पावसाळ्यात नदीवर बांधलेला पूल वाहून गेला. 

वडोलगावातील नागरिकांना 3 की.मी. चा वळसा घेउन शहरात यावे लागत असे. पालिकेने गावकरी व शालेय मुलांसाठी मोफत बससेवा चालू केली. मात्र गावकऱ्यांनी बस नको, पुलच हवा. अशी मागणी करून बस सेवा ठप्प पाडली. तसेच स्वखर्चाने व श्रमाने पुन्हा सिमेंटचा कच्चा पूल बांधला. त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू केली. तसेच अर्धवट पुलाचे काम सोमवार पासून सुरू झाले. यापूर्वी पुला अभावी एक लहान मुलांचा पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर एक तरुणांचा गावात रेल्वे रुळावरून जात असताना अपघात होउन मूत्यू झाला आहे.

याप्रकाराने गावात पालिके बाबत संताप व्यक्त होत आहे. पुन्हा शनिवारी रात्री साडे नऊ वाजता एक इसम सिमेंटच्या पुलावरून जात असताना नदीत पडून वाहून गेला. त्याचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांनी काहीवेळ घेतल्याची माहिती स्थानिक नगरसेवक गजानन शेळके यांनी दिली. अंधारामुळे अग्निशमन दलाचे जवान परत गेले असून सकाळी नदी पात्रात शोध घेणार आहेत.