शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

३५० मुलांना वाचवणारे कौतुकापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:04 IST

शहापूर तालुक्यातील भातसई येथील परिसरात आलेल्या पुरात बुडालेल्या शाळेतून तब्ब्ल साडेतीनशे मुलांना सुखरूप बाहेर काढणारे वेहळोली गावाचे सुपुत्र मात्र कौतुकापासून कोसो दूर राहिले आहेत.

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसई येथील परिसरात आलेल्या पुरात बुडालेल्या शाळेतून तब्ब्ल साडेतीनशे मुलांना सुखरूप बाहेर काढणारे वेहळोली गावाचे सुपुत्र मात्र कौतुकापासून कोसो दूर राहिले आहेत.तालुक्यात पाच व सहा तारखेला आलेल्या महापुरात भातसई गाव भातसा नदीच्या रौद्र रूपाने व्यापला होता. तालुक्याचे भाजप अध्यक्ष भास्कर जाधव तहसीलदार व आदिवासी विकासाचे संजय मीना यांच्या संपर्कात होते. ध्येय एकच होते भातसई येथील आश्रमशाळेतील मुलांना कोणत्याही परिस्थिती सुरक्षितबाहेर काढणे. पण रस्ताच नसल्याने जायचे कसे हा मोठा प्रश्न समोर असताना ठाणे येथील प्रकल्प अधिकारी शशिकांत पाटील, शहापूराचे सहायक प्रकल्प अधिकारी विजय भडगावकर व वेहळोली गावचे सुपुत्र बाळू वेखंडे जे शहापूर येथील म.ना. बरोरा माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ अशोक वेखंडे,परेश भोईर यांना ही बातमी समजताच त्यांनी जीवाची पर्वा न करता या मुलांना पाण्याबाहेर काढण्याचा संकल्प केला.मोठे ओढे, नाले पार करत ही मंडळी कशीबशी शाळेजवळ पोहचली आणि चार ते पाच फूट पाण्याखाली गेलेल्या शाळेतून साडेतीनशे मुलांना पाण्याबाहेर सुरक्षितस्थळी आणण्याची कामिगरी या टीमने चोख बजावली. आदिवासी विभागाने या कामिगरीबद्दल शशिकांत पाटील, विजय भडगावकर यांना आदिवासी दिनी विशेष पुरस्कार देऊन गौरवले. मात्र वेहळोलीचे हे सुपुत्र मात्र अशा गौरवापासून दूरच राहिल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :floodपूरShahapurशहापूरthaneठाणे