शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

३५० मुलांना वाचवणारे कौतुकापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:04 IST

शहापूर तालुक्यातील भातसई येथील परिसरात आलेल्या पुरात बुडालेल्या शाळेतून तब्ब्ल साडेतीनशे मुलांना सुखरूप बाहेर काढणारे वेहळोली गावाचे सुपुत्र मात्र कौतुकापासून कोसो दूर राहिले आहेत.

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसई येथील परिसरात आलेल्या पुरात बुडालेल्या शाळेतून तब्ब्ल साडेतीनशे मुलांना सुखरूप बाहेर काढणारे वेहळोली गावाचे सुपुत्र मात्र कौतुकापासून कोसो दूर राहिले आहेत.तालुक्यात पाच व सहा तारखेला आलेल्या महापुरात भातसई गाव भातसा नदीच्या रौद्र रूपाने व्यापला होता. तालुक्याचे भाजप अध्यक्ष भास्कर जाधव तहसीलदार व आदिवासी विकासाचे संजय मीना यांच्या संपर्कात होते. ध्येय एकच होते भातसई येथील आश्रमशाळेतील मुलांना कोणत्याही परिस्थिती सुरक्षितबाहेर काढणे. पण रस्ताच नसल्याने जायचे कसे हा मोठा प्रश्न समोर असताना ठाणे येथील प्रकल्प अधिकारी शशिकांत पाटील, शहापूराचे सहायक प्रकल्प अधिकारी विजय भडगावकर व वेहळोली गावचे सुपुत्र बाळू वेखंडे जे शहापूर येथील म.ना. बरोरा माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ अशोक वेखंडे,परेश भोईर यांना ही बातमी समजताच त्यांनी जीवाची पर्वा न करता या मुलांना पाण्याबाहेर काढण्याचा संकल्प केला.मोठे ओढे, नाले पार करत ही मंडळी कशीबशी शाळेजवळ पोहचली आणि चार ते पाच फूट पाण्याखाली गेलेल्या शाळेतून साडेतीनशे मुलांना पाण्याबाहेर सुरक्षितस्थळी आणण्याची कामिगरी या टीमने चोख बजावली. आदिवासी विभागाने या कामिगरीबद्दल शशिकांत पाटील, विजय भडगावकर यांना आदिवासी दिनी विशेष पुरस्कार देऊन गौरवले. मात्र वेहळोलीचे हे सुपुत्र मात्र अशा गौरवापासून दूरच राहिल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :floodपूरShahapurशहापूरthaneठाणे