शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

ठाण्याच्या नळपाडयात तरुणाचा खून: दारुच्या बाटलीने गळयावर केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:52 IST

ठाण्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास धर्मवीरनगरातील मोकळया मैदानात चॉपर आणि दारुच्या बाटलीने वार करुन तरुणाची हत्या करुन चौघा जणांच्या टोळक्याने पलायन केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देप्रेमप्रकरणातून खून केल्याचा संशयरविवारी सायंकाळची घटनाहत्येनंतर चौकडीचे पलायन

ठाणे: नळपाडयातील धर्मवीरनगर भागात एका त्रिकुटाने दारुच्या नशेतच वसीम रशिद खान (२२) या तरुणाच्या गळयावर दारुच्या बाटलीने आणि चाकूने वार करुन त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. हा खून प्रेमप्रकरणातून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.धर्मवीरनगरच्या कमानीजवळील एका मोकळया मैदानात वसिम आणि त्याचे काही साथीदार दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या चौघा जणांच्या टोळक्याने त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर फुटलेल्या बाटलीने आणि चॉपरने वार केले. या हल्ल्यात प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. हा खून झाल्यानंतर तो बराच काळ तशाच अवस्थेत घटनास्थळी निपचित पडून होता. पोलिसांनी त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास घोषित केले. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. हत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMurderखूनCrimeगुन्हा