शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खूनाच्या गुन्हयातील आराेपींचा कारागृहातून पळण्याचा प्रयत्न

By जितेंद्र कालेकर | Updated: September 10, 2025 23:33 IST

कारागृहाच्या रक्षकांच्या सतर्कतेमुळे पुन्हा जेरबंद

ठाणे: खूनाच्या गुन्हयात न्यायाधीन बंदी असलेले आरीफ अन्वर अली आणि विजय कमलकांत मिश्रा उर्फ समीर या दाेन्ही आराेपींनी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यांना पुन्हा पकडण्यात आल्याची माहिती ठाणेनगर पाेलिसांनी बुधवारी दिली.

आरीफ आणि विजय या दाेघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल आहे. ९ सप्टेंबर राेजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे मध्यवर्ती कारागृहातील फर्निचर काम सुरु असलेल्या कारखान्यात त्यांच्यासह २० कैदी हे सुतारकाम करीत हाेते. सर्वच कैदी आणि त्यांच्यावर देखरेख करणारे कारागृह रक्षक हेही व्यस्त असल्याची संधी साधत कारागृहाची मुख्य तटबंदी आणि आतील तट यांच्या मध्यभागी असलेल्या भिंतीवरुन पळून जाण्याचा या दाेघांनी प्रयत्न केला.

परंतू, हा प्रकार कारागृहातील पाेलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या दाेघांनाही दाेन्ही बाजूंनी घेरले. त्यामुळे त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. याप्रकरणी कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध् गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणेनगर पाेलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPrisonतुरुंगthaneठाणे