शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-ठाणे जुळी शहरं, पुढल्या अडीच वर्षात दोन्ही शहरं खड्डेमुक्त करायचीत- CM एकनाथ शिंदे

By अजित मांडके | Updated: March 4, 2023 20:29 IST

ठाण्यात विविध प्रकल्पांचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

अजित मांडके, ठाणे: हा एक आनंदाचा दिवस आहे. विविध कामाचे लोकपर्ण केले, गावदेवी पार्किंग गरज मैदान सुरक्षित ठेवून कोलशेत, कळवा, शिवाजी रुग्णालय, परिवहन बस प्रदूषण मुक्त करण्याचे पहिले पाऊल. बदल झाला आहे ना बदलत ठाणे, 391 रस्ते भूमिपूजन झाले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, खड्यातून प्रवास अनेकांचे बळी गेले, आपले सरकार आले मुंबई खड्डे मुक्त करायची आहे. पुढील अडीच वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणार, विविध उपक्रम सुरू आहेत. ठाणे वंचित ठेवता येणार नाही. मुंबई ठाणे जुळी शहरं आहेत, त्यामुळे ठाणे खड्डेमुक्त करायचं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यात विविध प्रकल्पांचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

"तलाव सुशोभीकरण काम घेतले आहे. ठाणे मध्ये इतर शहरांच्या तुलनेत जास्त तलाव आहेत, जोगील तलाव पुनर्जीवित करत आहोत, मासुंदा तलाव साफ करूया दिघे यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणावर आपण तलाव साफ केला, रोज जरा जास्त भाषण करावे लागत आहे, त्यामुळे तलाव शहर ही ओळख पुसू द्याची नाही, रस्ते चंगले, स्वछता प्रधान्य द्या, सार्वजनिक शौचालय स्वच्छ झाले पाहिजे त्या नुसार काम सुरू आहेत, पहिला झोपडपट्टी भागात चांगले पब्लिक टॉयलेट नियमित स्वछता ठेवा, हायवे ला ठेवा," असे त्यांनी सांगितले.

"बदलत ठाणे रस्ते पावसल्यावरवी करा, एन्ट्री पॉईंट करा ठाणे शहराची ओळख दिसली पाहिजे, पहिली सत्ता ठाणे ने दिली. गेले अनेक वर्षे भगवा झेंडा कायम ठेवनचह्ये काम वाहतूक कोंडी मधून सुटका द्यायची आहे, शहराच्या बाहेरून वाहतूक नायची आहे सर्व योजना देण्याचे काम करत आहोत. शासनाकडून निधी मिळाला, त्याचा योग्य विनियोग करा लोकांसाठी पैसा वापरला गेला पाहिजे, डॉक्टर चांगले काम करत आहेत, त्यामुळे जे त्यांना सुविधा देत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पैसे देत आहोत आशा परिस्थिती मध्ये रस्ते, प्रकल्प चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे जे कामात कसूर करत असतील त्यांच्यावर कारवाई करा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अधिकाऱ्याने चांगली भावना जपली पाहिजे तर शहर आणि जिल्हा यांचा विकास होईल. फ्री वे चा रस्ता हा ठाणे पर्यंत आणत आहोत, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास रस्ता करत आहोत, त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते राज्य शासन देईल," असा विश्वास त्यांनी दिला.

"नवीन ठाणे स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे, राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार मदत करत आहे ठाणेकर मुख्यमंती झाला आहे त्यामुळे विकासा पासून वंचीत ठेवले जाणार नाही, कचरा नको, ठाण्याचा चेहरा बदलला पाहिजे चांगली कामे झाली पाहिजे. आता चित्र बदलत आहे, त्याची सुरवात झाली आहे, सर्व बाबीवर बारकाईने लक्ष द्या आपण नागरिक देखील जबाबदारी आहे आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. महत्वाचा विषय क्लस्टरचा यासाठी सिडको ला सोबत घेतले आहे, अडचणी दूर केल्या आहेत, रहिवाशी माध्यामातून अडचणी दूर लवकरच त्या कामाला सुरुवात करू शकतो. तातडीने या कामाला सुरुवात करा, चालना देऊया," असेही ते म्हणाले.

टॅग्स :MumbaiमुंबईthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे