शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

मनसेच्या महामोर्चात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 02:04 IST

राज्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेच्यावतीने १७ मार्च रोजी दुपारी ठाणे महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पाच हजारावर शेतकरी सहभागी होणार आहेत.

ठाणे : राज्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेच्यावतीने १७ मार्च रोजी दुपारी ठाणे महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पाच हजारावर शेतकरी सहभागी होणार आहेत.आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या शेतातील भाजीपाला, फळे विकण्यासाठी १०० स्टॉल द्यावेत, आंब्याचा स्टॉल लावलेल्या शेतकºयाकडे २० हजारांची मागणाºया नगरसेविकेवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा, संबंधित शेतकºयास पालिकेने नुकसानभरपाई द्यावी या व इतर मागण्या करण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचे आयोजक मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.आंब्याचा स्टॉल हटविण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी रात्री मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ मध्ये हाणामारी झाली होती. यामुळे भाजप शेतकºयांच्या विरोधात असल्याचा आरोप करून आम्ही शेतकºयांच्या पाठिशी उभे आहोत यासाठी हा मोर्चा असल्याचे जाधव म्हणाले.यात महाराष्ट्रातील पाच हजार शेतकरी सहभागी होणार असून त्यात आत्महत्त्याग्रस्त शेतकºयांची सात ते आठ कुटुंबे असणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत यांच्यासह महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शिवाय अनेक पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकºयांचा आदल्या दिवशी ठाण्यात मुक्काममोर्चात सहभागी होता यावे करिता आदल्या दिवशी शेतकरी ठाण्यात राहायला येणार असून त्यांची निवासी व्यवस्था पक्षाच्या वतीने केली जाणार आहे. मॅटर्निटी होमची जागा संबंधित नगरसेविका हडपत होती तो प्रस्ताव आम्ही रद्द करायला लावला, याचे दु:ख म्हणून त्या नगरसेविकेने हा स्टॉल हटविला, असा आरोपही जाधव यांनी केला.पाणीटंचाईविरोधात आंदोलन१८ मेपासून पाणीटंचाई या विषयावर काम केले जाणार असून एक दिवस टँकर बंद आंदोलन पक्षाच्या वतीने केले जाणार आहे. टँकरमाफियांना अभय देण्यासाठी पाणी सोडले जात नाही, असा आरोप करून एक दिवस पाणी सोडले नाही, तर ठाणेकरांना पाणी मिळणार नाही का? असा प्रश्न जाधव यांनी केला.जिल्हाधिकाºयांनावेळ आहे कुठे ?जिल्हाधिकाºयांना मोर्चाची दखल घेण्यासाठी वेळ नाही. मागच्या आंदोलनाचा अनुभव पाहता त्यांना दिलेल्या निवेदनाची चचार्ही करायला त्यांनी बोलवले नाही असेही जाधव म्हणाले.

टॅग्स :MNSमनसेthaneठाणे