शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परप्रांतीय कामगारांना मनसैनिकांचा चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 04:26 IST

अंबरनाथमधील एएसबी कंपनीत तीन मराठी कामगारांना नोकरीवरून काढल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना मंगळवारी चोप दिला.

अंबरनाथ  - अंबरनाथमधील एएसबी कंपनीत तीन मराठी कामगारांना नोकरीवरून काढल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना मंगळवारी चोप दिला. मनसेचा लढा हा कंपनी व्यवस्थापन आणि अधिकाºयांच्या विरोधात असताना निष्पाप कामगारांना मारहाण केल्याने रोष व्यक्त होत आहे.एएसबी कंपनीत गेल्या आठवड्यात तीन मराठी कामगारांना कामावरून काढण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात कंपनीत जाऊन याबाबत चर्चादेखील केली होती. या चर्चेनंतर कंपनी व्यवस्थापनाला तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. मंगळवारी पोलीस ठाण्यातही यासंदर्भात चर्चा झाली. मात्र कंपनी व्यवस्थापन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करून कंपनीला धडा शिकवण्याचा इशारा मनसे नेत्यांनी दिला. त्यानंतर कंपनीचा राग मनसेने तेथील परप्रांतीय कामगारांवर काढला. मनसेच्या या गुंडशाहीवर कामगारांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

टॅग्स :MNSमनसेnewsबातम्या