शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड : चेणे नदीवर होणार ३ बंधारे ; ३ दशलक्ष लिटर मिळणार पाणी 

By धीरज परब | Updated: April 5, 2023 15:22 IST

मीरा भाईंदर पालिकेसाठी पाण्याचा स्वतःचा स्तोत्र निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

मीरारोड -  घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे चेणे येथील लक्ष्मी नदीचे पाणी ३ बंधारे बांधून अडवण्याचे व पाण्याची टाकी बांधून त्या पाण्याचा उपयोग परिसरातील नागरिकांसाठी करण्याच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. मीरा भाईंदर पालिकेसाठी पाण्याचा स्वतःचा स्तोत्र निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरां मधून येणारी लक्ष्मी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. पावसाचे पाणी हे नजीकच्या खाडी व समुद्रात वाहून वाया जाते. सदर पाणी अडवून त्याचा वापर परिसरातील नागरिकांना व्हावा अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे चालवली होती. याबाबत मंत्र्यांकडे ३ वेळा बैठका झाल्या. अखेर कोल्हापुर पॅटर्न प्रमाणे  ३ सिमेंट गेटेड  काँक्रिट बंधारे मंजूर करण्यात आले. वन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. जल संधारण विभाग हे काम करणार आहे. सुमारे १ कोटी ६२ लाख खर्च येणार आहे. 

सदर पाणी पुरवठा योजनेसाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. भूसंपादन पूर्ण करून तेथे पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था तयार केली जाईल. टाकी व पंप रुम आदींसाठी पालिका अडीज कोटी खर्च करणार आहे. बंधाऱ्यात अडवलेले पाणी आजूबाजूच्या लोकांना दिले जाणार आहे. 

आमदार प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त दिलीप ढोलेजल संधारण विभागाचे मिलिंद पालवे आदींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी शहर अभियंता दिपक खांबित, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, उत्तर प्रदेश संपर्क प्रमुख विक्रमप्रताप सिंह आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ६ महिन्यात ही कामे पूर्ण करून ३ दशलक्ष लिटर पाणी आसपासचे आदिवासीभूमिपुत्र शेतकरी यांना मिळणार आहे . बंधाऱ्यां मुळे जंगलातील वन्यजीवांना पाण्यासाठी नागरी भागात भटकावे लागणार नाही असे आ. सरनाईक यांनी सांगितले . 

पर्यटन व रोजगाराच्या अनुषंगाने लक्ष्मी नदी किनारा विकास करण्याची संकल्पना आहे. चेणे पूल पासून ते येऊर डोंगरा पर्यंत रिव्हर फ्रंट योजना आहे. यासाठी सल्लागार कंपनीने डिजाईन तयार केले आहे. एकूण १०० कोटींचा प्रकल्प आहे. त्यातील ५० कोटी राज्य सरकारने मंजूर केले आहेत. नदी किनारी उद्यान आदी विकसित केले जाईल.  रिव्हर फ्रंट विकासचे काम पावसाळ्यानंतर सुरु होईल अशी माहिती आ.  सरनाईक यांनी दिली. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरpratap sarnaikप्रताप सरनाईक