शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मीरा-भार्इंदरची २० टक्के पाणीकपात रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:10 IST

मीराभाईंदर शहरासाठी मंजूर असलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणी योजनेतील ४० दशलक्ष लीटरच पाणी शहराला मिळत असल्याने उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी १० जुलैपासून देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या संयुक्त बैठकीत झाल्याची माहिती महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी दिली.

मीरारोड - मीराभाईंदर शहरासाठी मंजूर असलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणी योजनेतील ४० दशलक्ष लीटरच पाणी शहराला मिळत असल्याने उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी १० जुलैपासून देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या संयुक्त बैठकीत झाल्याची माहिती महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी दिली. या शिवाय जुलै पासून २० टक्के पाणीकपात रद्द केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची तीव्र टंचाई असल्याने नवीन नळजोडण्या देणे बंद करण्यात आले होते. काँग्रेस आघाडी शासनात उद्योगमंत्री असताना नारायण राणे यांनी एमआयडीसीच्या कोट्यातून मीरा भार्इंदर करीता ७५ दशलक्ष लीटर पाणी राखीव ठेवले होते. भाजप-सेना युती शासन काळात योजना पूर्ण होऊन २०१७ पासून एमआयडीसीचे ७५ पैकी ४० दशलक्ष लीटर पाणी मिळू लागले. त्यामुळे नळजोडण्या देण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली.परंतु उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी बारवी धरणाची उंची वाढल्यानंतर पुनर्वसन आदी मुद्द्यांमुळे मिळत नव्हते. पुनर्वसनाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आ. मेहतांनी उद्योगमंत्री व जलसंपदामंत्री यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली होती. मंगळवारी देसाई व महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आ. मेहतांसह महापौर डिंपल मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे आदी उपस्थित होते. महापौर व आमदार यांनी देसाई व महाजन यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर