शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष नेत्यांची बैठक, मात्र काँग्रेसचे एकलो चलोचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 17:28 IST

महापालिका निवडणूक पाश्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीत एकलो चलोची भूमिका घेतल्याने, काँग्रेस पक्ष नेत्यांना बैठकीला बोलाविले नसल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका निवडणूक पाश्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची गोलमैदान येथील खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात गुरवारी रात्री पार पडली. बैठकीला शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, अरुण अशान तर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष पंचम कलानी, ओमी कलानी, मनोज लासी आदीजन उपस्थित होते.

 उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेली महाविकास आघाडी एकत्रपणे उतरतील अशी आशा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यापूर्वी दिली होती. मात्र गुरवारी गोलमैदान येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात निवडणूक पाश्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकी बाबत प्राथमिक चर्चा झाली. काँग्रेस पक्षाच्या बैठकीला बोलावले नसल्याने, शहर महाविकास आघाडीत बिघाडी झाली काय? अशी चर्चाही झाली. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, अरुण अशान, नगरसेवक कलवंत सिंग बिट्टू, तर राष्ट्रवादी पक्षाकडून शहाराध्यक्षा पंचम कलानी, ओमी कलानी, नगरसेवक मनोज लासी, सुमित चक्रवर्ती, युवानेते कमलेश निकम आदीजन बैठकीला उपस्थित होते. शहर विकास कामे आदी बाबत प्राथमिक चर्चा बैठकीत झाल्याची माहिती बोडारे यांनी दिली. 

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीत एकलो चलोची भूमिका घेतल्याने, काँग्रेस पक्ष नेत्यांना बैठकीला बोलाविले नसल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. मात्र निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहावी, असे पक्ष नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असेही चौधरी म्हणाले. तर काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महापालिका निवडणुकी बाबत एकलो चलोची भूमिका पक्ष नेतृत्वाची असलीतरी, तसे आदेश प्रत्यक्षात आले नाही. पक्षाच्या भूमिकेनुसार महापालिका निवडणुकीत ध्येय धोरणे घेतले जाणार असल्याचे साळवे म्हणाले. महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षातील गंगोत्री गटाला बोलाविले नसल्याची चर्चाही शहरात रंगली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस