शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय पथक रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:42 IST

मुंब्रा : अतिवृष्टीमुळे कोकणात अनेक ठिकाणी पूर आला होता. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ठिकठिकाणी चिखल आणि ...

मुंब्रा : अतिवृष्टीमुळे कोकणात अनेक ठिकाणी पूर आला होता. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ठिकठिकाणी चिखल आणि इतर टाकाऊ वस्तूंचा खच पडला आहे. यामुळे तेथे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास तेथील नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड तसेच राकाँपाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शखाली ठामपाच्या परिवहन समितीचे सदस्य शमिम खान तसेच विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण यांनी वैद्यकीय साधनांनी सुसज्य अशा रुग्णवाहिकेसह डाॅक्टरांची १२ पथके तसेच इतर जीवनावश्यक वस्तू मंगळवारी दुपारी पूरग्रस्तांसाठी कोकणात रवाना केल्या. यावेळी पक्षाचे नगरसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.