शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

कल्याणमध्ये श्रीसंत राममारूती महाराजांचे स्मारक उभारणार, महापौर राजेंद्र देवळेकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 20:37 IST

कल्याण शहरातील संत राममारूती महाराजांचे एखाद्या वास्तूला नाव देऊन त्यांचे कायम स्वरूपी स्मारक उभारण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली. 

कल्याण, दि. 14 - कल्याण शहरातील संत राममारूती महाराजांचे एखाद्या वास्तूला नाव देऊन त्यांचे कायम स्वरूपी स्मारक उभारण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली.     श्रीसंत राममारूती महाराज शताब्दी महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्य़ांचा प्रारंभ देवळेकर यांच्या हस्ते श्रींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून झाला. यावेळी देवळेकर बोलत होते. ते या सोहळ्य़ाचे स्वागताध्यक्ष आहेत. आज 99 व्या वर्षाच्या पुण्यतिथी सोहळ्य़ांची सांगता होऊन शताब्दी वर्षाला सुरूवात झाली. यावेळी आमदार नरेंद्र पवार, संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी, शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष दिलीप दळवी, पत्रकार तुषार राजे, उपाध्यक्ष दिपक सोनाळकर, सुधाकर वैद्य, प्रफुल्ल गवळी, हभप जगन्नाथ महाराज पाटील, रामानंद सुळे, संजय दिघे, प्रकाश दिघे इ. मान्यवर उपस्थित होते.     देवळेकर म्हणाले, कल्याण-डोंबिवली ही संताची भूमी आहे. आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वरांच्या जिंवत समाधीनंतर कल्याणमध्ये श्री सहजानंद स्वामींची जिंवत समाधी आहे. श्री संत राममारूती महाराजांची समाधी एक जागृत समाधी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे श्री संत राममारूती महाराजांचे कायमस्वरूपी स्मारक उभारण्यात येणार आहे. पुण्यतिथी सोहळ्य़ास आम्ही फार पूर्वीपासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबत येत होतो अशाप्रकारे त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.    श्रीसंत राममारूती महाराज यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. सप्टेंबर 2017 ते 20्18 र्पयत दरमहा विविध धार्मिक कार्यक्रम समितीतर्फे केला जाणार आहे. गेली 99 वर्षे हजारो भक्त  समाधीस्थळी येऊन दर्शन घेतात. शताब्दी महोत्सव मोठय़ा उत्साही वातावरणात करण्यात येणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी यांनी सांगितले.     श्री संत राममारूती महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सादर करून 99 वा पुण्यतिथी उत्सव पार पाडला. या उत्सवासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणो, दादर, विलेपार्लेसह संपूर्ण मुंबई, पुणो, नागपूर अन्य राज्ये व परदेशातून ही श्रींच्या भक्तांनी समाधीचे दर्शन घेतले. आज श्रींच्या समाधीवर लघु रूद्राभिषेक, काल्याचे किर्तन, महाप्रसाद, भंडारा , सायंकाळी श्रींच्या पादुकांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली, असे राजे यांनी सांगितले.     हा उत्सव यशस्वी होण्यासाठी सुरेश गुप्ते, अॅड मंदार दुव्रे, किशोर देशपांडे, पंकज वढावकर, प्रशांत कारखनीस, पराद कर्णिक, चंद्रकांत चित्रे, केदार सोनाळकर, गणोश खैरनार, उर्मिला फणसे, शितल गडकरी, नैना कर्णिक यांनी मेहनत घेतली.