शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कल्याणमध्ये श्रीसंत राममारूती महाराजांचे स्मारक उभारणार, महापौर राजेंद्र देवळेकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 20:37 IST

कल्याण शहरातील संत राममारूती महाराजांचे एखाद्या वास्तूला नाव देऊन त्यांचे कायम स्वरूपी स्मारक उभारण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली. 

कल्याण, दि. 14 - कल्याण शहरातील संत राममारूती महाराजांचे एखाद्या वास्तूला नाव देऊन त्यांचे कायम स्वरूपी स्मारक उभारण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली.     श्रीसंत राममारूती महाराज शताब्दी महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्य़ांचा प्रारंभ देवळेकर यांच्या हस्ते श्रींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून झाला. यावेळी देवळेकर बोलत होते. ते या सोहळ्य़ाचे स्वागताध्यक्ष आहेत. आज 99 व्या वर्षाच्या पुण्यतिथी सोहळ्य़ांची सांगता होऊन शताब्दी वर्षाला सुरूवात झाली. यावेळी आमदार नरेंद्र पवार, संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी, शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष दिलीप दळवी, पत्रकार तुषार राजे, उपाध्यक्ष दिपक सोनाळकर, सुधाकर वैद्य, प्रफुल्ल गवळी, हभप जगन्नाथ महाराज पाटील, रामानंद सुळे, संजय दिघे, प्रकाश दिघे इ. मान्यवर उपस्थित होते.     देवळेकर म्हणाले, कल्याण-डोंबिवली ही संताची भूमी आहे. आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वरांच्या जिंवत समाधीनंतर कल्याणमध्ये श्री सहजानंद स्वामींची जिंवत समाधी आहे. श्री संत राममारूती महाराजांची समाधी एक जागृत समाधी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे श्री संत राममारूती महाराजांचे कायमस्वरूपी स्मारक उभारण्यात येणार आहे. पुण्यतिथी सोहळ्य़ास आम्ही फार पूर्वीपासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबत येत होतो अशाप्रकारे त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.    श्रीसंत राममारूती महाराज यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. सप्टेंबर 2017 ते 20्18 र्पयत दरमहा विविध धार्मिक कार्यक्रम समितीतर्फे केला जाणार आहे. गेली 99 वर्षे हजारो भक्त  समाधीस्थळी येऊन दर्शन घेतात. शताब्दी महोत्सव मोठय़ा उत्साही वातावरणात करण्यात येणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी यांनी सांगितले.     श्री संत राममारूती महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सादर करून 99 वा पुण्यतिथी उत्सव पार पाडला. या उत्सवासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणो, दादर, विलेपार्लेसह संपूर्ण मुंबई, पुणो, नागपूर अन्य राज्ये व परदेशातून ही श्रींच्या भक्तांनी समाधीचे दर्शन घेतले. आज श्रींच्या समाधीवर लघु रूद्राभिषेक, काल्याचे किर्तन, महाप्रसाद, भंडारा , सायंकाळी श्रींच्या पादुकांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली, असे राजे यांनी सांगितले.     हा उत्सव यशस्वी होण्यासाठी सुरेश गुप्ते, अॅड मंदार दुव्रे, किशोर देशपांडे, पंकज वढावकर, प्रशांत कारखनीस, पराद कर्णिक, चंद्रकांत चित्रे, केदार सोनाळकर, गणोश खैरनार, उर्मिला फणसे, शितल गडकरी, नैना कर्णिक यांनी मेहनत घेतली.