शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

ठाण्यात लहान मुलांची भांडणे सोडविणाऱ्याचा कैचीने खून करणा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:06 IST

लहान मुलांची भांडणे सोडविणाºया चिंतन पांचाळ (३१) याची कैचीने हत्या करणाºया निहाल बेलोसे (२५) आणि आदित्य चौधरी (२५) या दोघांनाही श्रीनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. निहाल याने त्याच्याकडील कैचीने चिंतनच्या पाठीवर, बरगडीवर सपासप वार यातच गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला.

ठळक मुद्दे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा पाठीवर आणि बरगडीवर केले वार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पूर्ववैमनस्यातून लहान मुलांची भांडणे सोडविणाºया चिंतन पांचाळ (३१, रा. किसननगर क्रमांक ३, ठाणे) याची कैचीने हत्या करणा-या निहाल बेलोसे (२५, रा. चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे) आणि आदित्य चौधरी (२५, रा. भटवाडी, किसननगर क्रमांक ३, ठाणे) या दोघांनाही श्रीनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. या दोघांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वागळे इस्टेट परिसरातील किसननगर येथे राहणाºया चिंतन याचा आदित्य आणि निहाल या दोघांबरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याची सल या दोघांच्याही मनात होती. त्यातच बुधवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास लहान मुलांची भांडणे झाली होती. हीच भांडणे चिंतन याने सोडविली. भांडणे सोडविल्याच्या रागातून आदित्य याने चिंतनला समोरून घट्ट पकडून ठेवले तर त्याचा साथीदार निहाल याने त्याच्याकडील कैचीने चिंतनच्या पाठीवर, बरगडीवर सपासप वार केले. या हल्ल्यात चिंतन तिथेच रक्ताच्या थारोळयात कोसळला. त्याला गंभीर जखमी अवस्थेतच जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला. हत्येनंतर पसार झालेल्या निहाल आणि आदित्य यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनकर चंदनकर, उपनिरीक्षक राकेश गोसावी, महेश मोरे, माणिक इंगळे, वनपाल व्हनमाने, राजू जाधव आणि निलेश धुत्रे आदींच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी मुंबईतून अटक केली. आदित्य हा बाहेरगावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

* हत्येनंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हत्येनंतर पसार झालेल्या दोन्ही आरोपींना शोधण्याचे आदेश त्यांनी श्रीनगर पोलिसांना दिले होते. या खूनानंतर मुंबईत पसार झालेल्या दोघांनाही श्रीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये शिताफीने अटक केली. या कारवाईनंतर पोलीस आयुक्तांनी श्रीनगर पोलिसांचे कौतुक केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र