शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

"अंगावर आलेले केंद्राच्या माथी मारण्याची महाविकास आघाडीची भूमिका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 23:57 IST

सत्ताधाऱ्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा चुकीचा

ठाणे : महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी, एखादा मुद्दा अंगावर आल्यास तो केंद्र सरकारच्या माथी मारण्याची भूमिका त्यांच्याकडून घेतली जात असल्याची उपरोधिक टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. त्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.दिल्लीत शेतकऱ्यांच्या नावाखाली जे आंदोलन सुरू आहे ते मुळात त्यांच्याविरोधात असून राज्यातील सत्ताधारी याला पाठिंबा देतात हे दुर्दैवी आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना भाज्या, फळे यांची थेट विक्री करता येत होती. शेतकऱ्यांचा फायदा होत होता. ग्राहकांना रास्त भावात शेतीमाल मिळत होता. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची दलालांच्या कचाट्यातून मुक्तता होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार या विधेयकाला विरोध करीत आहे. पण मुळात हे सरकार सत्तेवर येताच त्यांनी एपीएमसीतील शेतकऱ्यांच्या मतदानाचा हक्क हिरावला. या विधेयकातील आक्षेपाच्या मुद्द्यावर चर्चा करणे गरजेचे असताना, ते रद्द करा ही भूमिका काहींची आहे. एपीएमसीत आज शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या विधेयकाने शेतकऱ्यांचे शोषण थांबेल, असे ते म्हणाले.या वेळी भाजपचे राज्य सचिव संदीप लेले, विलास साठे आणि मनोहर सुगदरे उपस्थित होते. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीBJPभाजपा