शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Vidhan sabha 2019 : अंबरनाथमध्ये नो रजिस्ट्रेशन, नो वोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 01:21 IST

मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आणि त्यासाठी सोसायटीबाहेर फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत.

अंबरनाथ : मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आणि त्यासाठी सोसायटीबाहेर फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत. निवडणुकीचा रंग चढत असताना बॅनरबाजीचीही रंगत वाढत आहे. अंबरनाथमधील मोहन पुरम सोसायटीच्या ज्या जागेवर इमारती उभारल्या, त्या जागेवर वनविभागाची नोंद आल्याने त्यांच्या फ्लॅटची नोंदणी बंद झाली आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्याने सोसायटीने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.कानसई येथील काही भागांवर वनविभागाच्या नोंदी आल्या होत्या. त्यातील बहुतांश सर्वेक्षण क्र मांक हे शेती या व्याख्येत मोडत होते. मात्र तरीही त्यांच्यावर वनविभागाचा शिक्का बसल्याने नोंदणी करण्यात अडथळे येत होते. २००८ सालापासून वनविभागाच्या या शिक्क्यामुळे नोंदणी, हस्तांतरण, खरेदी आणि विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत येथील मोहन पुरम सोसायटीच्या रहिवाशांनी आक्र मक भूमिका घेतली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मोहन पुरम मित्रमंडळाच्या सदस्यांनी मंडपाबाहेर नोंदणी नाही, तर मतदान नाही, अशा आशयाचे फलक लावले आहे. अकरा वर्षांत नोंदणीचा प्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींवरचा विश्वास उडाला असल्याची प्रतिक्रि या मंडळाचे अध्यक्ष राजेश नाडकर यांनी व्यक्त केली आहे. या सोसायटीत जवळपास साडेचारशे सदनिका असून, जवळपास ७०० मतदार आहेत. त्यांच्या भावना या माध्यमातून व्यक्त केल्याचे नाडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ambernath-acअंबरनाथ