शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Maharashtra Lockdown : जव्हारमध्ये संचारबंदीसह लॉकडाऊनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 23:29 IST

Maharashtra Lockdown : कोरोनाचा वाढता फैलाव व वाढत चाललेले मृत्यूचे आकडे यामुळे सध्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

जव्हार : जव्हार तालुक्यात व शहरात संचारबंदीसह लॉकडाऊनला योग्य प्रतिसाद मिळाला. जीवनावश्यक वस्तू खरेदी, दवाखाने, औषधे खरेदीसाठी नागरिक काही प्रमाणात सकाळ ते दुपारपर्यंत रस्त्यावर दिसत होते, मात्र दुपारनंतर तर संपूर्ण रस्ते सुनसान झाले होते.कोरोनाचा वाढता फैलाव व वाढत चाललेले मृत्यूचे आकडे यामुळे सध्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच खेडोपाड्यात ग्रामपंचायतींनी हद्दीतून बाहेर जाण्यास व येण्यास मज्जाव केल्यामुळे नागरिकांची रेलचेल कमी झाली आहे. जव्हारमध्ये बुधवारी ६३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ७४९ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जव्हारमध्ये आयटीआय सीसीसी सेंटर असून यात १२५ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ज्यांची प्रकृती बिकट आहे, अशांना विक्रमगड येथील रिव्हेरा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दंडुक्याची दहशत जव्हार तालुक्यामध्ये गळ्यात आयकार्डसह शासकीय कर्मचारी तथा आरोग्य सेवा देणारे कर्मचारी यांची वाहने रस्त्यावर फिरताना दिसत होती. शहराच्या चारही नाक्यांवर पोलीस तैनात करण्यात आलेले होते. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांमध्ये पोलिसांच्या दंडुक्याची दहशत पसरलेली दिसत होती.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघर