शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra election 2019 : वांद्रे-वरळी सी लिंकचा 'वनवास', 14 वर्षांचा लांबलचक काळ - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 21:36 IST

भगवान राम सीतामातेला अयोध्येला आणण्याइतकी 14 वर्षं वांद्रे-वरळी सी लिंकला लागली, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

डोंबिवलीः भगवान राम सीतामातेला अयोध्येला आणण्याइतकी 14 वर्षं वांद्रे-वरळी सी लिंकला लागली, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. काय कराल प्रगतीचं, काय कराल विकासाचं, जग कुठे गेलंय आणि अजूनही आपण कुठल्या गोष्टींवरून निवडणुका लढवतोय आणि निवडणुकीत सांगतोय चांगले रस्ते देऊ, खरंच तुमच्या आणि आमच्या मूलभूत गरजा काय असतात, 8 ते 10 गोष्टींपेक्षा जास्ती गरजा नसतात, चांगले रस्ते हवेत, चांगला वीजपुरवठा हवा, उत्तम कॉलेज, दवाखाना असावा, असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ते डोंबिवलीतल्या सभेत बोलत होते. कल्याण-डोंबिवली शहराला 6500 कोटी रुपये देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे. सुशिक्षित डोंबिवलीची बकाल शहर ओळख झाली. मराठी उद्योजक महाराष्ट्र सोडून परदेशात जात आहेत. सत्ताधाऱ्यांना मराठी कलाकारांचा विसर पडला आहे. शेतकरी आत्महत्येसाठी जिल्ह्याची ओळख असणं लाजिरवाणी बाब आहे. सुविधांचा अभाव असून, शहराचा विकास वाऱ्यावर सोडण्यात आला आहे. फडणवीसांनी दीड लाख विहिरी कुठे बांधल्या?, असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरही हल्लाबोल केला आहे.आरएसएसला मानणारा मोठा वर्ग डोंबिवलीत आहे, सत्ताधाऱ्यांनी शहरं घाण करून टाकली आहेत, मेक इन महाराष्ट्राचा भाजपाकडून बोजवारा उडाला आहे, पीएमसी बँकेचा भ्रष्ट व्यवहार आहे. या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्राला खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे. सरकारच्या अकार्यक्षमतेवर तुम्ही गप्प का?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019