शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

"तुम्हाला कुठेही बघण्याची गरज नाही";मुख्यमंत्री शिंदेंचे श्रीनिवास वनगांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:40 IST

पालघरमध्ये प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगांवर भाष्य केलं आहे.

Palghar Assembly Constituency : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच तिकीटावरून विविध पक्षांमध्ये झालेले वाद सर्वांनी पाहिली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अनेक उमेदवारांची नावे जाहीर झाली नव्हती. तिकीटावरून एवढा वाद सुरू असताना अनेक नेत्यांची तिकिटे कापली जाणार हे निश्चित होते. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा "कधी कधी आपल्याला थांबावं लागतं कधीकधी गणितं असतात. परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं. म्हणून मी दिलेला शब्द पाहणारा माणूस आहे. काही लोकांना लोकसभेला उमेदवारी देऊ शकलो नाही पण त्यांना मी ताबडतोब विधान परिषदेमध्ये सदस्य बनवलं आणि आमदार बनवलं हा इतिहास आपल्या समोर आहे. श्रीनिवास माझ्यासोबत होता. मी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी श्रीनिवास माझ्या सोबतीने होता. मला त्याने काहीही विचारलं नाही. मुलाचा वाढदिवस देखील त्याने बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढे गेलो. असा श्रीनिवास राजेंद्र गावित यांच्यासाठी स्टेजवर आला आहे. श्रीनिवास यांचे चांगले होणार आहे कल्याण होणार आहे. त्याला कुठे बघण्याची गरज लागणार नाही," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palghar-acपालघरEknath Shindeएकनाथ शिंदे