शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

अग्निशमन दलाकडे कमी मनुष्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:22 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागांतर्गत सध्या पाच केंदे्र सुरू असून ते चालवण्यासाठी केवळ ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारी, तर ४२ कंत्राटी चालक नियुक्त केले आहेत.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागांतर्गत सध्या पाच केंदे्र सुरू असून ते चालवण्यासाठी केवळ ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारी, तर ४२ कंत्राटी चालक नियुक्त केले आहेत. त्यातच अनेक कंत्राटी चालक कामावर हजर राहत नाही. पालिकेने १९९९ मध्ये स्वत:चे पहिले अग्निशमन केंद्र भार्इंदर पश्चिमेकडील ६० फूट मार्गावर सुरू केले. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाख होती. राज्य सरकारने या दलासाठी केवळ ११ पदांनाच मंजुरी दिल्याने एक उपकेंद्र अधिकारी व २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

मागील १९ वर्षांत शहराची लोकसंख्या सुमारे ४०० पटीने वाढल्याने सिल्व्हर पार्क व उत्तन येथील पाण्याच्या टाकीजवळ नवीन केंद्रे सुरू केली. त्यावेळी या विभागात एकूण ४० अधिकारी व कर्मचाºयांना सामावून घेतले. हे कर्मचारी अपुरे ठरल्याने माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या दलासाठी ९२ कर्मचाºयांच्या पदांना मंजुरी मिळवली. यामुळे सध्या या विभागांतर्गत एकूण १०३ पदेच मंजूर असल्याने प्रशासनासह सत्ताधाºयांनी त्याच्या वाढीसाठी सरकारदरबारी अद्यापही ठोस पाठपुरावा केलेला नाही. २०१२ मध्ये पालिकेने भार्इंदर पश्चिमेला उड्डाणपुलाच्या बाजूला नवीन केंद्र काही दिवसांपूर्वीच सुरू झाले. प्रशासनाने २०१० मध्ये सुमारे ६५ कर्मचाºयांची भरती केली. मात्र, त्यातील १७ कर्मचाºयांनी आवश्यक अटींची पूर्तता न केल्याने त्यांना तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी बडतर्फ केले. दलात एकूण १०३ पदे तूर्त मंजूर असतानाही पाचही केंद्रांत केवळ ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारीच नियुक्त केले आहेत. नियमानुसार प्रत्येक केंद्रात किमान २५, तर प्रत्येक पाळीत किमान आठ ते नऊ कर्मचारी तैनात ठेवणे आवश्यक आहे. मात्र, केंद्रानुसार प्रत्येक पाळीत तीनच कर्मचारी ठेवले आहेत.पालिकेकडून अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण केले जात असले, तरी त्याच्या बळकटीकरणासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे अतिरिक्त पदांच्या मंजुरीसाठी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.- बालाजी खतगावकर, आयुक्तभार्इंदर पालिका : पाच केंद्रांमध्ये केवळ ८३ अधिकारी कायम

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाfireआग