शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

अग्निशमन दलाकडे कमी मनुष्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:22 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागांतर्गत सध्या पाच केंदे्र सुरू असून ते चालवण्यासाठी केवळ ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारी, तर ४२ कंत्राटी चालक नियुक्त केले आहेत.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागांतर्गत सध्या पाच केंदे्र सुरू असून ते चालवण्यासाठी केवळ ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारी, तर ४२ कंत्राटी चालक नियुक्त केले आहेत. त्यातच अनेक कंत्राटी चालक कामावर हजर राहत नाही. पालिकेने १९९९ मध्ये स्वत:चे पहिले अग्निशमन केंद्र भार्इंदर पश्चिमेकडील ६० फूट मार्गावर सुरू केले. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाख होती. राज्य सरकारने या दलासाठी केवळ ११ पदांनाच मंजुरी दिल्याने एक उपकेंद्र अधिकारी व २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

मागील १९ वर्षांत शहराची लोकसंख्या सुमारे ४०० पटीने वाढल्याने सिल्व्हर पार्क व उत्तन येथील पाण्याच्या टाकीजवळ नवीन केंद्रे सुरू केली. त्यावेळी या विभागात एकूण ४० अधिकारी व कर्मचाºयांना सामावून घेतले. हे कर्मचारी अपुरे ठरल्याने माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या दलासाठी ९२ कर्मचाºयांच्या पदांना मंजुरी मिळवली. यामुळे सध्या या विभागांतर्गत एकूण १०३ पदेच मंजूर असल्याने प्रशासनासह सत्ताधाºयांनी त्याच्या वाढीसाठी सरकारदरबारी अद्यापही ठोस पाठपुरावा केलेला नाही. २०१२ मध्ये पालिकेने भार्इंदर पश्चिमेला उड्डाणपुलाच्या बाजूला नवीन केंद्र काही दिवसांपूर्वीच सुरू झाले. प्रशासनाने २०१० मध्ये सुमारे ६५ कर्मचाºयांची भरती केली. मात्र, त्यातील १७ कर्मचाºयांनी आवश्यक अटींची पूर्तता न केल्याने त्यांना तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी बडतर्फ केले. दलात एकूण १०३ पदे तूर्त मंजूर असतानाही पाचही केंद्रांत केवळ ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारीच नियुक्त केले आहेत. नियमानुसार प्रत्येक केंद्रात किमान २५, तर प्रत्येक पाळीत किमान आठ ते नऊ कर्मचारी तैनात ठेवणे आवश्यक आहे. मात्र, केंद्रानुसार प्रत्येक पाळीत तीनच कर्मचारी ठेवले आहेत.पालिकेकडून अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण केले जात असले, तरी त्याच्या बळकटीकरणासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे अतिरिक्त पदांच्या मंजुरीसाठी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.- बालाजी खतगावकर, आयुक्तभार्इंदर पालिका : पाच केंद्रांमध्ये केवळ ८३ अधिकारी कायम

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाfireआग