शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

ऐन हंगामात शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांची लूट, दुकानदारांचे उखळ पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:40 IST

यावर्षी पावसाने अद्याप चांगली हजेरी लावली नसल्याने गवत वाढून रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

- जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुक्यात पाऊस पडत असल्याने भातलावणीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. पावसाच्या सुरुवातीला व लावणीनंतर भातपिकांसाठी शेतकऱ्यांना खतांची गरज असते. सरकारकडून बांधावर खतवाटप केले जाईल, असे सांगितलेले असताना प्रत्यक्षात ते उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांना दुकानात खरेदीसाठी जावे लागते. २८० रु पयांची खताची एक बॅग घेण्यासाठी ३०० रु पये मोजावे लागत आहेत. शिवाय, कुणाचेही नियंत्रण नसल्याने या दुकानदारांची मनमानी सुरू असल्याचे शेतकºयांनी सांगितले.शेतकºयांनी किमतींबाबत विचारले तर त्याला पुढील दुकानात जा, असे सांगतात. आता खते, औषधे येतील की नाही सांगता येत नाही, किमतीही वाढतील, याची भीती दाखवून खरेदी करण्यास भाग पाडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी पावसाने अद्याप चांगली हजेरी लावली नसल्याने गवत वाढून रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी दुकानदार सांगतील त्या किमतीला कीटकनाशके विकत घेत आहेत. यामुळे दुकानदारांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.कृषी खाते केवळ सल्ले देण्यात मश्गूल आहे. रोग पडलाय हे खरेदी करा, अशी लागवड करा. केवळ बांधावरचे सल्ले दिले जातात. कोणत्याही खते व औषधांच्या दुकानात जाऊन काय परिस्थिती आहे, हे पाहिले जात नाही, जेणेकरून शेतकºयांना वस्तूंच्या किमती माहीत होऊन तेथे त्यांना मार्गदर्शन होऊन चार पैसे वाचतील. सरकारी दुकानांमध्येही शेतकºयांची लूट सुरूच आहे. खताच्या दुकानापर्यंत जाण्यासाठी लागणारे भाडे आणि ती बॅग घरापर्यंत आणण्यासाठी लागणारा खर्च साडेतीनशे ते पावणेचारशेपर्यंत जातो. शिवाय, वेळेचाही अपव्यय होतो.दरवर्षी खतांच्या किमती या वाढतच आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी ५० रु पये अधिक खर्च होत आहेत. शिवाय, कोरोनाच्या भीतीपोटी दुकानदारांची गेली अनेक वर्षे न संपलेली बोगस कंपन्यांची औषधेही या दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा किमतीला विकली.कारण, शेतकरी अडचणीत सापडल्याने खते, बियाणे, औषधे लवकर घेण्यास सांगतात. त्यामुळे किंमत, संपलेल्या मुदतीकडे शेतकºयांचे दुर्लक्ष केले होते.अधिक द्यावीलागत आहे मजुरीतालुक्यात मजुरांची वानवा असली, तरी शेतकºयांना मजूर आणि या मजुरांना काम याची नितांत गरज आहे. कोरोनाची भीती असल्याने जो तो अधिकची मजुरी देऊन शेतीची कामे लवकर करण्याची घाई करीत आहेत.मजूर कामाला येतात मात्र कुण्या एकाच शेतकºयाच्या शेतात त्याची लागवड झाली की, मग ते घरी राहणेच पसंत करीत असल्याने मजुरांचा तुटवडा भासत आहे.याबाबत तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाई यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मात्र, कार्यालयाचे कामकाज पाहणारे पंढरी पाटील यांनी सांगितले की, खताची प्रतिबॅग २६६ रुपयांना असून अधिक दराने खरेदी करू नये.

टॅग्स :Farmerशेतकरी