शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

Lockdown: रद्द झालेल्या रेल्वे तिकिटांचा परतावा देणारी खिडकी बंद; ठाणेकर प्रवासी झाले त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:49 IST

रेल्वेकडून प्रवाशांनी बुकींग केलेल्या तिकीट रद्द करुन त्याचा परतावा प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला, मात्र यामध्येही रेल्वेचा गलथान कारभार समोर येत आहे. 

डोंबिवली: देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु करण्यात आलं होतं, यामध्ये भारतीय रेल्वेनेही सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद केल्या, पण लॉकडाऊनमध्ये तिकीट बुकींग सुरु ठेवल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांनी इच्छितस्थळी जाण्यासाठी पैसे देऊन तिकीट खरेदी केल्या. पण रेल्वे कधी सुरु होणार याची माहिती अद्याप कोणालाच नाही. 

रेल्वेकडून प्रवाशांनी बुकींग केलेल्या तिकीट रद्द करुन त्याचा परतावा प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला, मात्र यामध्येही रेल्वेचा गलथान कारभार समोर येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत रेल्वे प्रवाशांच्या रद्द झालेल्या तीकीटाचे पैसे परत मिळवण्यासाठी ठाणे स्थानकात फलाट क्रमांकाबाहेरील तिकीट खिडकीवर शनिवारी पहाटे सहा वाजल्यापासून प्रवाशांनी रांग लावली होती. ते काम सुरू असतांना अचानकपणे कोणतीही सूचना न देता दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ती खिडकी बंद करण्यात आली, त्यामुळे त्रस्त प्रवाशांनी ठाणे स्थानकात स्टेशन मॅनेजर कार्यालयासमोर गर्दी करून संताप व्यक्त केला आणि जाब विचारला.

रेल्वे तीन महिने बंद असून प्रवासी त्रस्त असून त्यांनी काढलेल्या परंतु लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या तिकिटांच्या निधीचा परतावा घेणे गरजेचे आहे. प्रवाशांनी शांत, संयम दाखवून रांग लावली असताना त्यांना कोणतीही सूचना न देता खिडकी बंद करणे योग्य नसल्याचे मत झेडआरयुसीसीच्या सदस्य वंदना सोनवणे यांनी सांगितले. त्याना ही समस्या कळताच त्यांनी तातडीने ठाणे स्थानकात जाऊन वस्तुस्थिती समजावून घेतली, आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 

टॅग्स :railwayरेल्वेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस