शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे मिळाले दुचाकीस्वाराला जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 05:04 IST

कल्याण-बदलापूर रस्त्यावरून दुचाकीने चाललेले राजेंद्र पांढरे (४५) यांना अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले.

ठाणे/ अंबरनाथ : कल्याण-बदलापूर रस्त्यावरून दुचाकीने चाललेले राजेंद्र पांढरे (४५) यांना अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव यांनी बेशुद्ध झालेल्या राजेंद्र यांना हृदयविकारावरील प्राथमिक उपचार देऊन शुद्धीवर आणून जीवनदान दिले.राजेंद्र यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर छाया रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव हे ११ जुलैच्या रात्री पोलीस वाहनातून पोलीस शिपाई गायकवाड आणि संदीप फडतरे यांच्यासमवेत गस्त घालत होते. कल्याण-बदलापूर रस्त्यावरील एका किराणा दुकानाजवळ राजेंद्र पांढरे यांना दुचाकीवरून जाताना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. यावेळी तेथे असलेल्या उपनिरीक्षक जाधव यांनी पांढरे यांच्या छातीवर काही काळ दाब देऊन त्यांना प्रथम शुद्धीवर आणले आणि त्यानंतर तातडीने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, पांढरे यांच्या कुटुंबीयांना त्याबाबतची माहिती दिल्याची माहिती पोलीसांनी दिली.>प्रशिक्षणाचा झाला फायदाराजेंद्र पांढरे दुचाकीवरून जाताना त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. ते पाहून उपनिरीक्षक जाधव यांना पाढरेंना हृदयविकाराचा झटका आला असावा, असे वाटले. त्यांनी हृदयविकारावरील प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण घेतले असल्याने पांढरे यांच्या छातीवर काही काळ दाब देऊन त्यांना प्रथम शुद्धीवर आणले.प्रसंगावधान दाखवल्याने कौतुकप्रसंगावधान राखून या दाखवलेल्या कामगिरीबद्दल उपनिरीक्षक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे आदींनी अभिनंदन केले आहे.