शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी - मिलिंद बोकील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 21:09 IST

साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशी टीका सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी केली. मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठाणे -  साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशी टीका सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी केली. मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.  खरं तरं संमेलन हा शब्दही मी उच्चारत नाही. संमेलन हा साहित्य व्यवहाराचा भाग आहे. त्यामुळे जनतेला या व्यवहारात सामील करून घेतले पाहिजे. मात्र तसे होत नाही. संमेलन दुष्ट बुद्धीच्या पुरूषांनी निर्मित केलेलं आहे. साहित्य संमेलनातून जातीयवाद, कंपुशाही आणि साटेलोट्याचे दर्शन घडतं. साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशा शब्दांत सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी टीका केली आहे.

मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित आणि हितवर्धिनी सभेचे स्वा.सावरकर वाचनालय,ठाणे यांच्या सहकार्याने मॅजेस्टिक गप्पा हा कार्यक्रम स्वा.सावरकर वाचनालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बोकील यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते असेही म्हणाले की,  मी साहित्य संमेलनांमध्ये कधीच जात नाही. एवढेच नाही तर कोणतेही खरे लेक तिथे दिसणार नाहीत. या संमेलनांमध्ये जनतेचा सहभाग नसतो. केवळ आपल्याला मेंढरासारखं बोलावून जे उत्सव साजरे होतात. त्या संमेलनांवर वाचक जनता बहिष्कार का घालत नाही? याच्याविरोधात वाचक निर्णायक पाऊल उचलत नाहीत. इतके ते बुद्धु कसे? अशा शब्दात बोकील यांनी वाचकांचा समाचार घेतला.