शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी - मिलिंद बोकील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 21:09 IST

साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशी टीका सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी केली. मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठाणे -  साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशी टीका सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी केली. मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.  खरं तरं संमेलन हा शब्दही मी उच्चारत नाही. संमेलन हा साहित्य व्यवहाराचा भाग आहे. त्यामुळे जनतेला या व्यवहारात सामील करून घेतले पाहिजे. मात्र तसे होत नाही. संमेलन दुष्ट बुद्धीच्या पुरूषांनी निर्मित केलेलं आहे. साहित्य संमेलनातून जातीयवाद, कंपुशाही आणि साटेलोट्याचे दर्शन घडतं. साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशा शब्दांत सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी टीका केली आहे.

मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित आणि हितवर्धिनी सभेचे स्वा.सावरकर वाचनालय,ठाणे यांच्या सहकार्याने मॅजेस्टिक गप्पा हा कार्यक्रम स्वा.सावरकर वाचनालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बोकील यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते असेही म्हणाले की,  मी साहित्य संमेलनांमध्ये कधीच जात नाही. एवढेच नाही तर कोणतेही खरे लेक तिथे दिसणार नाहीत. या संमेलनांमध्ये जनतेचा सहभाग नसतो. केवळ आपल्याला मेंढरासारखं बोलावून जे उत्सव साजरे होतात. त्या संमेलनांवर वाचक जनता बहिष्कार का घालत नाही? याच्याविरोधात वाचक निर्णायक पाऊल उचलत नाहीत. इतके ते बुद्धु कसे? अशा शब्दात बोकील यांनी वाचकांचा समाचार घेतला.