शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

मागील पाच वर्षे उद्योजकांसाठी पूरक तर शेतकऱ्यांसाठी ठरली मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 05:00 IST

शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे बांधावरून रिपोर्टिंग

उद्योजकांना सवलती, कृषी योजनांना कात्रीमोदी सरकारने आपल्या कार्यकाळात उद्योजकांवर सवलतीचा पाऊस पाडला, मात्र कृषी क्षेत्रात आणि शेतकरी यांना वाºयावर सोडले आहे. उद्योजकांना कोट्यावधींचे कर्ज माफ केले जात आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परत फेडीसाठी बँका, विविध सहकारी सोसायटी तगादा लाऊन मानसिक त्रास देतात. त्यामुळे आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारने कृषी व शेतकºयांना न्याय दिला पाहिजे. शेतकºयाला आर्थिक संकटातून बाहेर काढले पाहिजे.- बाळू चौधरी, कोशिंबे, भिवंडीकृषी विभागाच्या योजनांचा लाभसरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना मिळाला आहे. मुद्रा योजना, विमा कृषी, रोजगार निर्मिती, रोजगार हमी योजना, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न, सिंचन योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला आहे. शिक्षणाकरिता अधिक तुकड्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य माणसेही समाधानी आहेत. शेतकºयांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ काही प्रमाणात मिळाला आहे. त्या मोठ्या प्रमाणात मिळणे आवश्यक आहे- राजू चौधरी, मराडेपाडा, भिवंडी.योजना सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचेकेंद्र व राज्य सरकारने अनेक योजना आणल्या. मी माझ्या शेतावर सरकारी योजनेमधून विहीर खोदून कृषीपंप बसवला आहे. भातपिकासह भाजीपाला पिकवतो. गावातील नागरिकांना पाणी पुरवले जाते. वीटभट्टी व्यवसायही त्यावर सुरू आहे. भेंडी, गवार, ढोबळी मिरची या भाजीपाला पिकांसह झेंडू, मोगरा यांची लागवड केल्याने त्याचा फायदा मला झाला. सरकारच्या असलेल्या योजना सर्व शेतकºयांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्या पोहचल्या तरच शेतकरी खºया अर्थाने समाधानी होईल.- महादू घोडविंदे, सूर्यानगर, भिवंडीयोजना राबविण्यातमोदी सरकार अपयशीदेशातील जास्तीतजास्त नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. मोदी सरकारने शेती व्यवसायासाठी पूरक योजना आणल्या नाहीत. ग्रामीण भागातील शेतकºयांचा फायदा होईल अशी कोणतीच योजना या सरकारने आणली नाही. शेतीमालाला हमीभाव देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफीची योजना राबवली पण त्या योजनेची अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही. मोठ्या योजनांमध्ये एका विशिष्ट वर्गाने भ्रष्टाचारी मार्गाने खूप पैसा कमवलाआहे. एकंदरीत पाच वर्षे मोठ्या उद्योजकांसाठी पूरक ठरली आहेत व शेतकºयांसाठी मारक. - सुरेश देसले, अवलोटे, भिवंडीहमीभाव न मिळाल्याने शेतकरी नाराजशेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने तो नाराज आहे. शेतकºयांना लागणारी अवजारे, त्यासाठी असणाºया योजना या शेतकºयांपर्यंत पोहचायला हव्यात. मात्र अशा कोणत्याही योजना गरीब शेतकºयांपर्यंत पोहचतच नाहीत. भिवंडी तालुका कृषी कार्यालय व भिवंडी पंचायत समिती कृषी विभागाच्या योजना अधिकारी, पर्यवेक्षक धनदांडग्या शेतकºयांना लाभ देत असल्याने गरीब शेतकºयांना फायदा होत नाही. त्यामुळे आम्हा शेतकºयांना ही सवलत मिळत नाहीत. .- महेंद्र भोईर, शेडगाव, भिवंडी 

टॅग्स :FarmerशेतकरीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक