शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
4
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
5
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
6
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
7
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
8
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
10
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
11
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
12
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
13
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
14
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
15
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
16
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
17
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
18
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
19
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
20
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला

भारतात प्रचंड हुशारी मात्र वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव- दा.कृ. सोमण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 6:31 PM

भारत देश कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. फक्त आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनाची कमतरता आहे. प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून तुम्ही नकारात्मक दृष्टीकोन करून घेऊ नका.

डोंबिवली: भारत देश कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. फक्त आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनाची कमतरता आहे. प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून तुम्ही नकारात्मक दृष्टीकोन करून घेऊ नका. भारतातील संशोधकाकडे प्रचंड हुशारी आहे. आपण चंद्रावर आणि मंगळावर यान पाठवितो. आपल्या शास्त्रज्ञांनी ते यान पृथ्वीभोवती प्रथम फिरत ठेवले त्यामुळे त्याला उर्जा कमी लागली. त्यामुळे या मोहिमा कमी खर्चात पार पडल्या, असे मत खगोलशास्त्रज्ञ दा.कृ. सोमण यांनी व्यक्त केले. पंचायत समिती कल्याण (शिक्षण विभाग), रॉयल इंटरनॅशनल स्कूल व गणित विज्ञान मंडळ, कल्याण-डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 43 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन दा.कृ  सोमण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सोमण म्हणाले, भारतात पूर्वी सुईदेखील उत्पादित होत नव्हते. अन्नधान्य आपण अमेरिकेकडून आयात करीत असू. तांदूळ दुकानात दिसत नसे. आम्ही दोन किलो तांदूळ घेण्यासाठी लांबच्या शहरात जात असे. हे सांगण्यामागे उद्देश विद्याथ्र्याना भारताची काय परिस्थिती होती हे सांगायचे आहे. आता शेती अपारंपारिक पध्दतीने केली जाते. आपल्या जनतेला अन्नधान्य पुरवून उर्वरित माल निर्यात केला जातो. एवढी क्षमता भारतात आज निर्माण झाली आहे. आपण चंद्रयान प्रथम सोडले आणि चंद्राच्या उत्तर ध्रुवात पाणी आहे हे सांगितले. हेच सांगण्यासाठी अमेरिकाला 3क् वर्ष लागली. ज्या ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य केले त्यांचे यान इस्त्रो ही संस्था सोडते. आईवडिलांनी मुलांना वाढदिवसाला पुस्तक भेट म्हणून द्यावे. कारण नारळीकर आणि गोवरीकर कदाचित तुमच्या घरात वाढत असतील, असे सांगितले