शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

भारतात प्रचंड हुशारी मात्र वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव- दा.कृ. सोमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 18:32 IST

भारत देश कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. फक्त आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनाची कमतरता आहे. प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून तुम्ही नकारात्मक दृष्टीकोन करून घेऊ नका.

डोंबिवली: भारत देश कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. फक्त आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनाची कमतरता आहे. प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून तुम्ही नकारात्मक दृष्टीकोन करून घेऊ नका. भारतातील संशोधकाकडे प्रचंड हुशारी आहे. आपण चंद्रावर आणि मंगळावर यान पाठवितो. आपल्या शास्त्रज्ञांनी ते यान पृथ्वीभोवती प्रथम फिरत ठेवले त्यामुळे त्याला उर्जा कमी लागली. त्यामुळे या मोहिमा कमी खर्चात पार पडल्या, असे मत खगोलशास्त्रज्ञ दा.कृ. सोमण यांनी व्यक्त केले. पंचायत समिती कल्याण (शिक्षण विभाग), रॉयल इंटरनॅशनल स्कूल व गणित विज्ञान मंडळ, कल्याण-डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 43 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन दा.कृ  सोमण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सोमण म्हणाले, भारतात पूर्वी सुईदेखील उत्पादित होत नव्हते. अन्नधान्य आपण अमेरिकेकडून आयात करीत असू. तांदूळ दुकानात दिसत नसे. आम्ही दोन किलो तांदूळ घेण्यासाठी लांबच्या शहरात जात असे. हे सांगण्यामागे उद्देश विद्याथ्र्याना भारताची काय परिस्थिती होती हे सांगायचे आहे. आता शेती अपारंपारिक पध्दतीने केली जाते. आपल्या जनतेला अन्नधान्य पुरवून उर्वरित माल निर्यात केला जातो. एवढी क्षमता भारतात आज निर्माण झाली आहे. आपण चंद्रयान प्रथम सोडले आणि चंद्राच्या उत्तर ध्रुवात पाणी आहे हे सांगितले. हेच सांगण्यासाठी अमेरिकाला 3क् वर्ष लागली. ज्या ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य केले त्यांचे यान इस्त्रो ही संस्था सोडते. आईवडिलांनी मुलांना वाढदिवसाला पुस्तक भेट म्हणून द्यावे. कारण नारळीकर आणि गोवरीकर कदाचित तुमच्या घरात वाढत असतील, असे सांगितले