शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

आईचा मोबाइल नंबर न दिल्याने रिक्षाचालकाने केले दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:49 IST

आईचा मोबाइल नंबर न दिल्याने एका रिक्षाचालकाने दोन लहान मुलींचे अपहरण केले. तसेच त्यातील एकीचा विनयभंग केल्याचा प्रकार...

कल्याण : आईचा मोबाइल नंबर न दिल्याने एका रिक्षाचालकाने दोन लहान मुलींचे अपहरण केले. तसेच त्यातील एकीचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येथील पूर्वेकडील काटेमानिवली परिसरात घडला. दरम्यान, या मुलींनी धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली.अल्पवयीन मुली उल्हासनगर येथे राहत आहेत. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील एका हॉटेलमध्ये त्यांची आई कामाला आहे. काही कामानिमित्त सायंकाळी त्या आईच्या हॉटेलवर आल्या होत्या. तेथून घरी परतण्यासाठी तिसगावनाका येथे दोघींनी रिक्षा पकडली. रिक्षा श्रीराम चौकाकडे जात असताना रिक्षाचालकाने दोघींकडे त्यांच्या आईचा मोबाइल नंबर मागितला. त्यास त्यांनी नकार दिला असता दोघींना ठार मारण्याची धमकी दिली. अखेर, घाबरून दोघींपैकी एकीने धावत्या रिक्षातून उडी मारली व रिक्षाचा पाठलाग करत आरडाओरडा केला. अखेर, या रिक्षाचा पेट्रोलपंपाजवळ वेग कमी झाल्याने दुसºया मुलीनेही रिक्षातून उडी मारून घरी पलायन केले. याप्रकरणी अनोळखी रिक्षाचालकाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसthaneठाणे