शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

केडीएमसीची भिवंडी-कल्याण बस पुन्हा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 1:08 AM

गेल्या काही वर्षापासून बंद असलेली केडीएमसीची भिवंडी-कल्याण सिटीबस शिवाजी चौकातून दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली आहे.

भिवंडी - गेल्या काही वर्षापासून बंद असलेली केडीएमसीची भिवंडी-कल्याण सिटीबस शिवाजी चौकातून दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली आहे. ही बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थी व नोकरदारांची मोठी सोय झाली असून त्यांनी या सेवेचे स्वागत केले आहे.भिवंडीतील नागरिकांच्या मागणीवरून कल्याण डोंबिवली महापालिकेने शिवाजी चौक ते कल्याण सिटीबस सुरू केली. या सिटीबसला रिक्षाचालकांनी विरोध केला. काही रिक्षाचालकांनी कल्याणरोड भागात बसच्या काचा फोडल्या.केडीएमसी व्यवस्थापनाने अधिक नुकसान होऊ नये म्हणून शहरात येणाऱ्या सिटीबस बंद केल्या. मनपाचे नगरसेवक, पोलीस उपायुक्त व लोकप्रतिनिधी यांनी रिक्षा चालकांवर कोणतीही ठोस कारवाई न करता दररोज होणारी प्रवाश्यांची लूट उघड्या डोळ्यांनी पाहिली. भिवंडी महापालिकेने गेल्या पंचवीस वर्षापासून आश्वासन देऊनही सिटीबस सुरू केली नाही. त्यामुळे जवळ असलेले कल्याण अथवा ठाणे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी एस.टी. बस शिवाय पर्याय नव्हता.दरम्यान केडीएसीची बस गोपाळनगरपर्यंत येऊ लागली तर ठाणे मनपाची बससेवा नारपोली व शिवाजी चौकापर्यंत यापूर्वी सुरू झाली. १ मे २०१९ रोजी भिवंडी-कल्याण प्रवासी बससेवा दर पंधरा मिनिटांनी सुरू झाली आहे. या मार्गावर भिवंडीतील शिवाजी चौक येथून पहिली बस पहाटे ३.३५ ची असून त्यानंतर ६.५५ वाजता पहिली बस शिवाजी चौकातून कल्याण येथे जाणार आहे तर शेवटची बस रात्री १२.५५ वाजता सुटणार आहे. कल्याणहून येण्यासाठी पहिली बस सकाळी ६ वाजता असून शेवटची बस १२ वाजता आहे. त्यानंतर पहाटे ३ वाजता एक बस येणार आहे. रात्री उशीरा सुटणाºया बसमुळे उत्तर भारतातून येणाºया सर्व कामगार व प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. केडीएमसीच्या वतीने ही बससेवा सुरू करून भिवंडीतील प्रवाशांची चांगलीच सोय केली आहे.बसच्या काचाही फोडल्याभिवंडीतील नागरिकांच्या मागणीवरून कल्याण डोंबिवली महापालिकेने शिवाजी चौक ते कल्याण सिटीबस सुरू केली. त्याला रिक्षाचालकांनी विरोध केला. काही चालकांनी कल्याणरोड भागात बसच्या काचा फोडल्या. अधिक नुकसान होऊ नये म्हणून या बंद केल्या.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका