शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणचा ८७.७३ टक्के निकाल, बारावीचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:54 IST

बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये कल्याण तालुक्याचा ८७.७३ टक्के निकाल लागला आहे.

डोंबिवली : बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये कल्याण तालुक्याचा ८७.७३ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातून एकूण सहा हजार ८५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सहा हजार १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४६२ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. डोंबिवलीतील साउथ इंडियन महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचा, होली एंजल्स स्कूलचा विज्ञान यांचा विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा, तर जन-गण-मन महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.मंगळवारी सकाळपासूनच निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. दुपारी १ वाजता आॅनलाइन निकाल जाहीर झाला. होली एजंल्स स्कूलचा सलग १३ व्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. डोंबिवलीतील टिळकनगर विद्यालयाचा कला विभागाचा निकाल ७०.८३ टक्के, के.व्ही पेंढरकर महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ७३.३३ टक्के, विज्ञान विभागाचा ७८.२१ टक्के, वाणिज्य विभागाचा ९६.८८ टक्के लागला आहे. मॉडेल महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा ९३.४८ टक्के, कला विभागाचा ९७.५०, वाणिज्य विभागाचा ९८.६३ टक्के लागला आहे. प्रगती महाविद्यालयाचा कला ७२.८९, वाणिज्य ९४.४४, विज्ञान ८४.६१ टक्के लागला आहे. होली एंजल्स स्कूलच्या वाणिज्य शाखेच्या गीतिका नायर हिने ९२.३१ टक्के गुण मिळवून प्रथम, तर नेहा साळी ९२ टक्के, आणि नितू पाल हिने ९१.२० टक्के यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान विभागातून अस्मिता पाटील हिने ८५.६९ टक्के गुण मिळवून प्रथम, संघमित्रा रंगनाथन हिने ८२.१५ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि रोहित पाटील याने ८१.३८ टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकाविला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. उम्मन डेव्हिड यांनी दिली आहे.कल्याणमधील के. एम. अग्रवाल यांचा विज्ञान विभागाचा ९२.५८ टक्के, कला विभागाचा ६५.१५ , वाणिज्य विभागाचा ९७.१४ टक्के निकाल लागला आहे. बिर्ला महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ९५.२७ टक्के, कला शाखेचा ८२.४४ टक्के, वाणिज्य शाखेचा ९९.४३ टक्के इतका लागला आहे.साकेत महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ७६.३१, कला७१.२९, वाणिज्य ८७.७८ टक्के लागला आहे.>मोफत शिकवणीतील विद्यार्थ्यांचे यशरा.स्व. संघ जनकल्याण समिती कल्याण जिल्हा यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या मोफत शिकवणी वर्गातील बारावीतील विद्यार्थ्यांनी नेहा पवार (विज्ञान शाखा) हिने ६६ टक्के गुण मिळविले आहेत. शिवानी सकपाळ (वाणिज्य शाखा) हिने ६३ टक्के गुण मिळविले आहेत. पुष्पलता कदम (वाणिज्य शाखा) ५७ टक्के गुण तर नम्रता बैकर (वाणिज्य शाखा) हिने ७० टक्के गुण मिळविले आहेत. वासुदेव जांभळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.