शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राष्ट्रवादीच्या भिवंडी तालुका अध्यक्षपदी कैलास घरत

By नितीन पंडित | Updated: February 14, 2024 17:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भिवंडी तालुका अध्यक्षपदी कैलास चिंतामण घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भिवंडी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भिवंडी तालुका अध्यक्षपदी कैलास चिंतामण घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षपदी कैलास घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळी यांनी कैलास घरत यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष कल्पना तारमले, प्रदेश  उपाध्यक्ष  प्रविण खरात,युवा नेते प्रतिक प्रमोद हिंदुराव, कमलाकर सुर्यवंशी, कांता तारमले,मनोहर सासे, किसनराव तारमले यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुका अध्यक्षपदी घरत यांची नियुक्ती झाल्यानंतर घरत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले असून पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पार पाडणार असून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष कैलास घरत यांनी दिली आहे.