शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

पुन्हा एकदा 26 जुलै...अंबरनाथ, बदलापूरमध्ये पावसाचा हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 06:08 IST

मागील काही तासांपासून कल्याण, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे.

कल्याण - मुंबईसह उपनगरात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं असून बदलापूर स्टेशन येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. 

मागील काही तासांपासून कल्याण, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. अंबरनाथ येथील शिवमंदिरातही गुडघाभर पाणी साचलं आहे. पावसाचा जोर असाच कायम राहणार असून नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. 

तर मुसळधार पावसाने वालधुनी नदीला पूर आला आहे. उल्हासनगरमधील रेणुका सोसायटी, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, हिराघाट , शांतीनगर परिसरात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. प्रशासनकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शहरातील नाले, गटारे तुंबून वाहू लागल्याने लोकांची गैरसोय होत आहे. 

अंबरनाथ, बदलापूर येथे रेल्वे रुळ पाणी खाली गेल्याने मध्य रेल्वेकडून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने रुळावरील पाणी हटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :Rainपाऊसcentral railwayमध्य रेल्वे