शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ISC १२वीच्या निकालात ठाण्यातील इप्सिता भट्टाचार्य ९९.७५ % मिळवून देशात अव्वल

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 14, 2023 20:58 IST

ठाणे : ISC बारावी बोर्डाचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने लागला. यात ठाण्यातील इप्सिता भट्टाचार्य ९९.७५ टक्के गुण मिळवून देशात ...

ठाणे : ISC बारावी बोर्डाचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने लागला. यात ठाण्यातील इप्सिता भट्टाचार्य ९९.७५ टक्के गुण मिळवून देशात अव्वल ठरली आहे. 

इप्सिता भट्टाचार्यने दिल्ली पब्लिक हायस्कूल कोलकाता येथून शिक्षणाला सुरुवात केली, पण ती १३ वर्षांची असताना तिचे कुटुंब मुंबईहून ठाणे परिसरात आले. इप्सिताने तिचे शिक्षण ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलमध्ये सुरू केले आणि आज ती ISC १२वीच्या निकालात देशात अव्वल आली आहे.

इपशिता भट्टाचार्य म्हणाली की, तिला मानसशास्त्राचा आणखी अभ्यास करायचा आहे. तिच्या अभ्यासाबद्दल इप्शिता भट्टाचार्य म्हणाली की, तिने जास्त दिवस अभ्यास केला नाही, पण मी काही तास पूर्ण अभ्यास करायची आणि रिझल्टची चिंता न करता अभ्यासावर लक्ष दिलं तर फळ आपल्याला मिळतो असे इप्सिता भट्टाचार्य यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाResult Dayपरिणाम दिवस