शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पेसामुळे बिगर आदिवासींवर होतोय अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 23:13 IST

पांढरीचापाडा येथे कार्यक्रम; कुणबी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

- विश्वनाथ पाटीलकिन्हवली : महाराष्ट्रात विविध समाजांच्या आरक्षणाची चर्चा तसेच उग्र आंदोलने सुरू आहेत. राजकीय पक्ष अनेक समाजांच्या प्रश्नांवर चर्चा करताना दिसतात. मात्र, सरकार कुणबी समाजाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे वक्त व्य पांढरीचापाडा या मठावर झालेल्या कार्यक्र मात कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केले आहे.डोळखांब-पांढरीपाडा गोरक्षनाथ मठ येथे आयोजित ‘कुणबी आरक्षण आणि बिगर आदिवासी आरक्षण’ या जाहीर कार्यक्र मात ते बोलत होते. सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतील चुकीच्या धोरणामुळे शेतकरी तसेच त्यांची शिक्षित पिढी आत्महत्येच्या दिशेने जात आहे. अशा परिस्थितीत उपजीविकेचे साधन म्हणून कुणबी समाज नोकरीकडे पाहत आहे.पेसा क्षेत्रात कुणबी समाजाला शून्य टक्के, तर ओबीसी आरक्षणात ०.१ टक्क्यांपेक्षाही कमी आरक्षण या समाजाच्या वाट्याला आल्याने कुणबी शेतीतून हद्दपार होत आहेतच. पण, आता शिक्षण तसेच नोकरीतूनही हद्दपार होणार असल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.आदिवासी किंवा मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. खोटी कागदपत्रे सादर करून आदिवासींना शासकीय हलगर्जी तसेच भ्रष्टाचाराने देण्यात आलेल्या एक लाख नोकºया खºया आदिवासींना दिल्या, तर आदिवासींचा नोकºयांचा अनुशेष भरला जाईल. वास्तविक, कुणबी समाजाला घटनात्मक तरतुदींप्रमाणे ओबीसीत आरक्षण मिळणे गरजेचे होते. मात्र, ते मिळाले नाही. कोरडवाहू शेती तसेच शेती करणाºया या समाजाला दºयाखोºयांत राहत असल्याने वर्षानुवर्षे आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. म्हणूनच, हा समाज हलाखीच्या परिस्थितीत जगत असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शेतकरी नेते केशव भेरे, बिगर आदिवासी संघाचे नेतृत्व करणारे काशिनाथ तिवरे, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पष्टे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक कैलास पडवळ, ज्येष्ठ नेते हरिभाऊ खाडे, वसंत रसाळ, नंदू डोहळे, हरिभाऊ शिंदे, सुनील वेखंडे, रूपेश कोंगरे यासह सर्वपक्षीय कुणबी नेत्यांसह शेकडो युवक उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे