शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

जिल्ह्यात १९३६ रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:27 IST

२९ जणांच्या मृत्यूची नोंद : प्रशासनाची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी एक हजार ९३६ रुग्णांसह २९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक लाख ६३ हजार ५९५ तर मृतांची संख्या आता चार हजार २३४ झाली आहे.

बुधवारी सर्वाधिक ठाणे महानगरपालिका हद्दीत ४६५ बाधितांची, तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ३३ हजार ९९० तर, मृतांची संख्या ९४५ वर गेली आहे. कल्याण-डोंबिवलीत ४६३ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या ३९ हजार ९३१ तर मृतांची संख्या ७८५ वर गेली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये २०७ रुग्णांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या १७ हजार ९३ तर मृतांची संख्या ५२८ इतकी झाली आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात ५३ बाधितांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या चार हजार ८३५ तर मृतांची संख्या ३०२ झाली. तसेच उल्हासनगर ७२ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या आठ हजार ८२० तर मृतांची संख्या २७९ झाली आहे. अंबरनाथमध्ये ६९ रुग्णांची तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या पाच हजार ९४२ तर मृतांची संख्या २२० झाली. बदलापूरमध्ये ५८ रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ७२१ इतकी झाली.नवी मुंबईत४१९ रुग्ण वाढले1नवी मुंबई : शहरात बुधवारी ४१९ रूग्ण वाढले. नेरूळ व बेलापूरमध्ये प्रत्येकी ८२ रूग्ण वाढले आहेत. शहरातील एकूण रूग्ण संख्या ३४१७४ झाली आहे. नवी मुंबईमध्ये उपचारादरम्यान ७ जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाबळींची संख्या ७१७ झाली आहे. दिवसभरात ३४५ रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २९८७२ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.वसई-विरारमध्ये२२३ नवे रुग्ण2वसई : वसई-विरार शहरात बुधवारी दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर २२३ नवीन बाधित रुग्ण आढळले. मात्र दिवसभरात १६३ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या २१ हजार ४०४ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत एकूण मुक्त रुग्णसंख्या १८ हजार ६०३ इतकी झाली आहे.

रायगडमध्ये ६१३ नव्या रु ग्णांची नोंद3अलिबाग : रायगड जिल्ह्यात बुधवारी २३ सप्टेंबर रोजी ६१३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधीतांची संख्या ४३ हजार ७९ वर पोचली आहे. दिवसभरात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत एकूण ११५९ जणांना मृत्यूने कवटाळले आहे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस