शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये जीव धोक्यात घालून कामगार काढतात वालधुनी नदीतील कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 19:11 IST

कामगार संघटनेकडून निषेध.  उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातून वालधुनी नदी वाहत असून नदीवरील जुना पूल पाडून, तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर : स्टेशन परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रातील जलवहिनीला लटकलेला कचरा सफाई कामगार जीव धोक्यात घालून काढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारचा कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी निषेध करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आयुक्ताकडे केली आहे.

 उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातून वालधुनी नदी वाहत असून नदीवरील जुना पूल पाडून, तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी नदी पात्रातून जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिणीला नदीतून वाहणारा कचरा लटकत असून लटकलेले कचरा सफाई कामगारांनी कोणतेही सुरक्षेविना काढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकाच खळबळ उडाली. नदी दुथडी भरून वाहत असून अश्या वेळी नदीत एकदा कामगार पडून दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा प्रश्न कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी केला. तर कचरा काढण्यासाठी सफाई कामगारांना कोणी पाठविले? असा प्रश्नही निर्माण झाला. याबाबत महापालिका आरोग्य विभाग प्रमुख यांना संपर्क केला असता, झाला नाही. 

शहरातील लहान-मोठे नालेसफाईचा ठेका महापालिकेने देऊन त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केला. मात्र उशिराने नालेसफाई सुरू झाल्याने, १०० टक्के सफाई झाले नाही. असा आरोप सर्वपक्षीय नेते करीत आहेत. तर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी गेल्या आठवड्यात ८० टक्के पेक्षा जास्त नालेसफाई झाल्याची प्रतिक्रिया देऊन नालेसफाई सुरू असल्याची माहिती दिली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झालेल्या नालेसफाईवर टीका झाली असून नदी व नाल्यातील कचरा पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचे बोलले जात आहे. नालेसफाई मुळे महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी व आरोग्य विभागावर टीका होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस