शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

उल्हासनगरात पावसाने रस्ते जलमय, झाडे पडले

By सदानंद नाईक | Updated: September 27, 2023 20:02 IST

उल्हासनगरात दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान जोरदार वारा व विजेच्या कडकडाटात पाऊस सुरू होऊन एका तासाच्या जोरदार पावसात गोलमैदान, आयटीआय कॉलेज, राजीवगांधीनगर, राधाबाई चौक, शांतीनगर आदी परिसरातील रस्त्यात पाणी साचले होते.

उल्हासनगर : विजेच्या कडकटासह दुपारी ४ वाजता झालेल्या पावसाने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. तर तीन ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या असून कोणतीही जीवित व वित्तहानी झाली।नसल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. 

उल्हासनगरात दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान जोरदार वारा व विजेच्या कडकडाटात पाऊस सुरू होऊन एका तासाच्या जोरदार पावसात गोलमैदान, आयटीआय कॉलेज, राजीवगांधीनगर, राधाबाई चौक, शांतीनगर आदी परिसरातील रस्त्यात पाणी साचले होते. तर आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालय परिसरात पावसाचे पाणी तुंबल्याची घटना घडली.

कॅम्प नं-३ येथील साईबाबा मंदिर व समतानगर परिसरात झाडे पडल्याच्या ३ घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली आहे. गणेश।मंडळाच्या पदाधिकार्यांची यामुळे धावपळ वाढल्याचे चित्र होते.

टॅग्स :Rainपाऊसulhasnagarउल्हासनगर