शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Anandacha Shidha: ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या घरात वसूबारसलाही ’आनंदाचा शिधा’ पोहोचला नाही!

By सुरेश लोखंडे | Updated: October 21, 2022 18:41 IST

Anandacha Shidha: कष्टकरी आदिवासी कुटूंबांना यंदाचा १०० रुपयातील ‘आनंदचा शिधा’ ग्रामीण, दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबियाना आजूनही मिळाला नाही, अशी तक्रार श्रमिक मुक्तीच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी वसुबारसच्या संध्याकाळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे

- सुरेश लोखंडे ठाणे : कामकरीत असलेल्या  शेटकडून,सावकाराकडून कर्जकडून किंवा कोणाकडून तरी उसनवारी करून  कच्च्या बच्च्यासाठी दिवाळी सणासाठी खाऊ, कपडे खरेदी करणा-या कष्टकरी आदिवासी कुटूंबांना यंदाचा १०० रुपयातील ‘आनंदचा शिधा’ ग्रामीण, दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबियाना आजूनही मिळाला नाही, अशी तक्रार श्रमिक मुक्तीच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी वसुबारसच्या संध्याकाळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे.

‘आनंदाचा शिधा’ या फराळ साहित्यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो तेल आणि एक किलो चणाडाळ देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आहेत. मात्र महिहना उलटून वासूबारस आली तरीही या फराळाचे साहित्याचा संच मुरबाडसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासी पा्यांना आजपर्यंतही मिळाला नसल्याचे अ‍ॅड. तुळपुळे यांनी जिलहाधिकाºयांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे आॅनलाइनही तक्रार नोंद केली आहे.

दिवाळीचा सण सुरु झालेला आहे. पण शंभर रुपयातील दिवाळीच्या फराळाचे कीट तर सोडाच दर महा मिळणारे रेशनिंगचे धान्यही आजपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या शहापूर , मुरबाड या आदिवासी तालुक्यातीील गावोगावी आदिवासींचे दिवाळी अंधारात असल्याची जाणीव त्यांनी जिल्हा प्रशासनाला करून दिली आहे. पूर्वी भाकरी मागणाºया भारतीय कामगारांना सुनावणाºया इंग्लंडच्या राणी सारखे आपले सरकार आता गरीब आदिवासींना भाकरी नसेल तर लाडू, करंज्या खा असे सांगत आहे. पण प्रत्यक्षात मात्र  लाडू, करंज्या तर नाहीच पण हक्काची भाकरी -भात सुद्धा मिळाली नसल्याची खंत तुळपुळे त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारthaneठाणे