शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

मीरा भाईंदर मध्ये पाणीच पाणी ; महामार्ग व घोडबंदर मार्गावर वाहनांच्या रांगा

By धीरज परब | Updated: July 19, 2023 21:16 IST

यामुळे वाहन चालक आणि प्रवासी यांचे हाल झाले . 

मीरारोड - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मीरा भाईंदर मधील अनेक सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले . तर वसई हद्दीत महामार्ग पाण्यात गेल्याने वसई च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या वरसावे पासूनच महामार्ग व घोडबंदर मार्गावर रांगा लागल्या होत्या . 

पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते . अनेकांच्या घरात व दुकानात पाणी जाऊन नुकसान झाले . काही रस्ते पाण्यात गेले . यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते . तर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असला तरी कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले . 

वसईच्या हद्दीतील मुंबई - अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली होती . त्यामुळे वसई - गुजरातच्या दिशेने वरसावे नाका मार्गे जाणारी वाहने अडकून पडली . घोडबंदर मार्गावर चेणे पर्यंत तर नवीन वरसावे पूल आणि खालच्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या . यामुळे वाहन चालक आणि प्रवासी यांचे हाल झाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरRainपाऊस