शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

मीरा भाईंदर मध्ये पाणीच पाणी ; महामार्ग व घोडबंदर मार्गावर वाहनांच्या रांगा

By धीरज परब | Updated: July 19, 2023 21:16 IST

यामुळे वाहन चालक आणि प्रवासी यांचे हाल झाले . 

मीरारोड - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मीरा भाईंदर मधील अनेक सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले . तर वसई हद्दीत महामार्ग पाण्यात गेल्याने वसई च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या वरसावे पासूनच महामार्ग व घोडबंदर मार्गावर रांगा लागल्या होत्या . 

पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते . अनेकांच्या घरात व दुकानात पाणी जाऊन नुकसान झाले . काही रस्ते पाण्यात गेले . यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते . तर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असला तरी कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले . 

वसईच्या हद्दीतील मुंबई - अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली होती . त्यामुळे वसई - गुजरातच्या दिशेने वरसावे नाका मार्गे जाणारी वाहने अडकून पडली . घोडबंदर मार्गावर चेणे पर्यंत तर नवीन वरसावे पूल आणि खालच्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या . यामुळे वाहन चालक आणि प्रवासी यांचे हाल झाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरRainपाऊस