शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भिवंडीत १४ ग्रामपंचायतींसह शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजी, शिंदे गटाला केवळ १

By नितीन पंडित | Updated: October 17, 2022 15:49 IST

तालुक्यातील गोरसई,सावंदे,मोहंडूळ,अंबाडी,चाणे,गणेशपुरी,खडकी बुद्रुक,दाभाड,पालखणे,मालबिडी,मौंदे,पिळंझे,सुपेगाव,चिंबीपाडा या १४ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे

भिवंडी : - भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने १४ ग्राम पंचायती जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाकडे अवघी घोडगाव हि एकमेव ग्राम पंचायत आली असल्याने शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे यांना हि या निवडणुकीतील अपयशाला सामोरे जावे लागले आहे.तर भाजपाने अवघ्या सात ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक जिंकली आहे.          तालुक्यातील गोरसई,सावंदे,मोहंडूळ,अंबाडी,चाणे,गणेशपुरी,खडकी बुद्रुक,दाभाड,पालखणे,मालबिडी,मौंदे,पिळंझे,सुपेगाव,चिंबीपाडा या १४ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे. या ग्राम पंचायत निवडणुकीत मनसेने आपले खाते उघडले असून शिरोळे व दिघाशी या दोन ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विजय संपादन केला. तर कवाड,गाणे, पारीवली,पाच्छापूर,वेढे,खरीवली, पिंपळघर याठिकाणी भाजपाने यश मिळविले आहे.तर काँग्रेस व राष्ट्रवादीला           कामतघर येथील वऱ्हाळमाता मंगल भवन येथे सकाळी १० वाजता मतमोजणीस तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरुवात करण्यात आली होती. दुपारी एक वाजता ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली उपजिल्हाधिकारी जनार्दन कासार यांनी यावेळी निरीक्षक म्हणून या मतमोजणी वर लक्ष ठेवले होते.           शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या नेतृत्वाखाली चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.विजयी उमेदवार बाहेर पडताच त्यांच्या समर्थकांकडून गुलाल उधळत विजयाच्या घोषणा देत जल्लोष साजरा केला .

एकुण ग्रामपंचायत- ३१

शिवसेना - १४शिंदे गट  - ०१भाजप    - ०७राष्ट्रवादी  - ००काँग्रेस    - ००मनसे      - ०२इतर       - ०७

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेgram panchayatग्राम पंचायत