शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

"आमचं सरकार नसतं तर दहिहंडी, गणपती हे सण साजरेच झाले नसते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 23:15 IST

कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राजस्थानमध्ये मला भरभरून प्रेम मिळालं पण ठाण्यातला कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे

ठाणे - आमचं सरकार आलं नसत तर सगळं बंद असतं कारण चायनामध्ये कोरोना आला आहे. गोविंदा, गणपती पण झाले नसते. पण, आमचं सरकार आलं म्हणून असे कार्यक्रम होतं आहेत, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकावर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली.  

कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राजस्थानमध्ये मला भरभरून प्रेम मिळालं पण ठाण्यातला कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. पुढच्या काही काळात बदलेलं ठाणे दिसेल. टप्याटप्याने सर्व काम पूर्ण होतील. भारतातून लोकं ठाणे बघायला येतील असं त्यांनी सांगितले. तसेच, तुमचे आमदार निधी आणायला खूप हुशार आहेत. जेवढी कामे गेल्या काही वर्षांमध्ये झालेली आहेत, मला वाटतं इतर कुठल्याच मतदारसंघात तेवढी कामे झालेले नाहीत. गुवाहाटीला असताना सगळ्यावर कागदपत्रांवर सह्या करत होतो. सर्वात जास्त निधी प्रताप सरनाईक यांनाच मिळाला आहे. अडीच वर्षे सर्व काही बंद होते, याची आठवणही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी करुन दिली.  

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे