शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

मुंबई नाशिक महामार्गावर ट्रक पलटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

By नितीन पंडित | Updated: September 27, 2023 17:03 IST

वाहतूक कोंडी झाल्याने गणेश भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावरील सरवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुंबईच्या दिशेने जाणार  मालवाहतूक ट्रक रस्त्यात पलटल्याची घटना बुधवारी घडली आहे. हा अपघात एवढा जबरदस्त होता की  अपघाता नंतर ट्रकच्या पुढील चालकाची कॅबिन ही ट्रक पासून वेगळी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. अपघातग्रस्त ट्रक उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू केले आहेत.या अपघाता मुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मर्गिके वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून जवळपास तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. ऐन गणेशोत्सवात हि वाहतूक कोंडी झाल्याने गणेश भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

 माझ्याकडे गणेशदर्शनासाठी मुरबाडहुन कार्यकर्ते आले होते त्यांना माझ्या घरी यायला पाच मिनिटांच्या अंतरावरून यायला तब्बल दीड तास लागला. भिवंडीकरांच्या नशिबी ही वाहतूक कोंडी नेहमीचीच समस्या झाली आहे. गणपती बाप्पाने आमची हि वाहतूक कोंडीची समस्यां कायम संपवावी अशी मागणी आपण गणपती बाप्पांकडे केली आहे अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली आहे.