शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई नाशिक महामार्गावर ट्रक पलटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

By नितीन पंडित | Updated: September 27, 2023 17:03 IST

वाहतूक कोंडी झाल्याने गणेश भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावरील सरवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुंबईच्या दिशेने जाणार  मालवाहतूक ट्रक रस्त्यात पलटल्याची घटना बुधवारी घडली आहे. हा अपघात एवढा जबरदस्त होता की  अपघाता नंतर ट्रकच्या पुढील चालकाची कॅबिन ही ट्रक पासून वेगळी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. अपघातग्रस्त ट्रक उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू केले आहेत.या अपघाता मुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मर्गिके वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून जवळपास तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. ऐन गणेशोत्सवात हि वाहतूक कोंडी झाल्याने गणेश भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

 माझ्याकडे गणेशदर्शनासाठी मुरबाडहुन कार्यकर्ते आले होते त्यांना माझ्या घरी यायला पाच मिनिटांच्या अंतरावरून यायला तब्बल दीड तास लागला. भिवंडीकरांच्या नशिबी ही वाहतूक कोंडी नेहमीचीच समस्या झाली आहे. गणपती बाप्पाने आमची हि वाहतूक कोंडीची समस्यां कायम संपवावी अशी मागणी आपण गणपती बाप्पांकडे केली आहे अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली आहे.