शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 07:18 IST

सोमवारी निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. कोणी मोबाइलवरून, तर कोणी सायबर कॅफेमध्ये जाऊन निकाल पाहिला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के लागला. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली. मुलींचा निकाल ९५.०६ टक्के, तर मुलांचा निकाल ९२.४७ टक्के इतका लागला. गेल्यावर्षी बारावीचा निकाल ९२.८ टक्के इतका लागला होता. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या निकालात ०.९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सोमवारी निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. कोणी मोबाइलवरून, तर कोणी सायबर कॅफेमध्ये जाऊन निकाल पाहिला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 

जिल्ह्यात एकूण ९६ हजार ०८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधील ८९ हजार ८२७ उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात ४९ हजार ००१ इतक्या मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४५ हजार १७० मुले उत्तीर्ण झाली. ४७ हजार ०८८ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ४४ हजार ६५७ उत्तीर्ण झाल्या.

६ ते २० मे दरम्यान अर्जबारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना संपादित केलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा स्वत: किंवा कनिष्ठ काॅलेजतर्फे अर्ज करण्याची सुविधा आहे. ६ ते २० मे या कालावधीत हे अर्ज करता येतील.

पाच वर्षांतील निकालाची जिल्ह्याची आकडेवारी२०२०    ८९.८६%२०२१    ९९.८७%२०२२    ९२.६७%२०२३    ८८.९०% २०२४    ९२.०८%२०२५    ९३.७४%

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल