शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

होरपळलेल्या कामगारांचे मृतदेह ताब्यात

By admin | Updated: February 21, 2017 03:58 IST

दापोडा गावात प्लास्टिक दाण्यापासून मोती बनविण्याच्या कारखान्याला रविवारी लागलेल्या भीषण आगीत

भिवंडी : दापोडा गावात प्लास्टिक दाण्यापासून मोती बनविण्याच्या कारखान्याला रविवारी लागलेल्या भीषण आगीत होरपळून चौघांना मृत्यू झाल्याच्या घटनेला चोवीस तास उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने नातवाईंकांनी आक्रोश केला आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. नारपोली पोलीस ठाण्याबाहेर सोमवारी सकाळी मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने वातावरण तापले. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यावर रात्री आठनंतर हे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दापोडा गावात जळालेला हा मोती कारखाना अवैधरित्या सुरू होता. जवळच माणकोली नाक्यावर रहाणाऱ्या वडार समाजातील महिला या कारखान्यात प्लास्टिकच्या मण्यांना रंग लावण्याचे काम करत. तेथे अचानक रसायनाचा वास येऊ लागल्याने सुरेखा मिरेकर यांना उलटी झाली. तोवर रसायनाच्या ड्रमला आग लागल्याने व्यवस्थापकाने तिला जाळीच्या दरवाज्यावर चढवत बाहेर जाण्यास सांगितले. तोवर इतर कामगारही बाहेर पळाले. मात्र मशीनवर काम करणाऱ्या कामगारांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यातील मनोज यादव (२०) हा उत्तर भारतीय होता. सारिका दासरी (४५), निर्मला जादुगर-जाधव (३५), अनुराधा निंबोले (२७) या महिला वडार समाजाच्या होत्या. (प्रतिनिधी)रसायनाच्या ड्रमला आग लागल्याने व्यवस्थापकाने तिला जाळीच्या दरवाज्यावर चढवत बाहेर जाण्यास सांगितले. तोवर इतर कामगारही बाहेर पळाले. मात्र काही कामगारांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.