शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

होरपळलेल्या कामगारांचे मृतदेह ताब्यात

By admin | Updated: February 21, 2017 03:58 IST

दापोडा गावात प्लास्टिक दाण्यापासून मोती बनविण्याच्या कारखान्याला रविवारी लागलेल्या भीषण आगीत

भिवंडी : दापोडा गावात प्लास्टिक दाण्यापासून मोती बनविण्याच्या कारखान्याला रविवारी लागलेल्या भीषण आगीत होरपळून चौघांना मृत्यू झाल्याच्या घटनेला चोवीस तास उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने नातवाईंकांनी आक्रोश केला आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. नारपोली पोलीस ठाण्याबाहेर सोमवारी सकाळी मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने वातावरण तापले. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यावर रात्री आठनंतर हे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दापोडा गावात जळालेला हा मोती कारखाना अवैधरित्या सुरू होता. जवळच माणकोली नाक्यावर रहाणाऱ्या वडार समाजातील महिला या कारखान्यात प्लास्टिकच्या मण्यांना रंग लावण्याचे काम करत. तेथे अचानक रसायनाचा वास येऊ लागल्याने सुरेखा मिरेकर यांना उलटी झाली. तोवर रसायनाच्या ड्रमला आग लागल्याने व्यवस्थापकाने तिला जाळीच्या दरवाज्यावर चढवत बाहेर जाण्यास सांगितले. तोवर इतर कामगारही बाहेर पळाले. मात्र मशीनवर काम करणाऱ्या कामगारांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यातील मनोज यादव (२०) हा उत्तर भारतीय होता. सारिका दासरी (४५), निर्मला जादुगर-जाधव (३५), अनुराधा निंबोले (२७) या महिला वडार समाजाच्या होत्या. (प्रतिनिधी)रसायनाच्या ड्रमला आग लागल्याने व्यवस्थापकाने तिला जाळीच्या दरवाज्यावर चढवत बाहेर जाण्यास सांगितले. तोवर इतर कामगारही बाहेर पळाले. मात्र काही कामगारांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.