शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाच दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप; १७ हजार मूर्तींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:57 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कायम आहे. सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या केलेल्या विनंतीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

ठाणे : ठाण्यात पाच दिवसांच्या १६ हजार ८१५ गणेशमूर्तींचे बुधवारी नियम पाळत विसर्जन करण्यात आले. यामध्ये १६ हजार ७३७ घरगुती आणि ७८ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश होता. शहरांतील विसर्जन घाट कृत्रिम तलावात शांतपद्धतीने गणरायाला निरोप दिला गेला. तर अनेकांनी गणेशमूर्तींचे आपापल्या घरातच विसर्जन केले. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलाव परिसरातही काहीसा शुकशुकाट होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कायम आहे. सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या केलेल्या विनंतीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना दरवर्षीपेक्षा कमी झाली असली तरी ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात सुमारे एक हजार सार्वजनिक तर सुमारे दीड लाख घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. रविवारी २६७ सार्वजनिक आणि सुमारे ४० हजार दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे जिल्ह्याच विसर्जन झाले. तर बुधवारी पाच दिवसांच्या १६ हजार ८१५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बुधवारी ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा शहरात ३५ सार्वजनिक आणि ४ हजार ४३५ घरगुती, भिवंडीत ९ सार्वजनिक २२९ घरगुती, कडोंमपात २१ सार्वजनिक, ६५१० घरगुती, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये १३ सार्वजनिक तर ५ हजार ३७२ घरगुती मूर्तींचे विसर्जन झाले. अनेकांनी घरगुती गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन केले.ना ढोलताशे, ना गर्दीकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विसर्जन घाट आणि कृत्रिम तलाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. अत्यंत साधेपणाने मास्क बांधून तीन ते चार भाविक विसर्जन घाटावर येत होते. ढोलताशे किंवा ध्वनिक्षेपक नसल्याने प्रदूषणही झाले नाही. गर्दी नसल्याने पोलिसांच्या बंदोबस्ताचा ताणही काहीसा हलका झाला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGanesh Mahotsavगणेशोत्सव