शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

जिल्हा परिषद निवडणुकीवर २ मार्चला सुनावणी

By admin | Updated: February 22, 2016 00:39 IST

दीर्घकाळापासून रखडलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीविरोधातील जनहित याचिकेची सुनावणी २ मार्चला होणार आहे. जनहित याचिकेच्या पहिल्या सुनावणीनंतर अद्याप

ठाणे : दीर्घकाळापासून रखडलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीविरोधातील जनहित याचिकेची सुनावणी २ मार्चला होणार आहे. जनहित याचिकेच्या पहिल्या सुनावणीनंतर अद्याप यावर चर्चा झालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तो चर्चेचा विषय आहे.या सुनावणीसाठी निवडणूक आयोग, ग्रामविकास मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आधीच्या निवडणुकीत बिनविरोध विजयी ठरलेल्या आठ जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यांची मते विचारात घेतल्यानंतरच जि.प.च्या आगामी निवडणुकीसंदर्भात सुनावणी होईल, अशी शक्यता आहे.याची पहिली सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात २८ सप्टेंबरला होणार होती. ती पुढे ढकलण्यात आली. पुढे २० आॅक्टोबरला ही सुनावणी झाली नाही. त्यानंतर, १८ डिसेंबरची तारीख होती. पण, तेव्हाही सुनावणी न झाल्याने १८ जानेवारी, २ फेब्रुवारी अशा तारखा पडल्या. पण, तेव्हाही यावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे २ मार्चला सुनावणी होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जाते. जिल्हा निवडणुकीविरोधात राजकीय पक्षांनी न्यायालयात धाव घेऊन चार आठवड्यांची स्थगिती मिळवली होती.