शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

फेरीवाल्यांना मारहाण प्रकरण - मनसेच्या कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 23:03 IST

फेरीवाल्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात जणांची ठाणे न्यायालयाने गुरुवारी जामिनावर सुटका केली आहे.

ठाणे : फेरीवाल्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात जणांची ठाणे न्यायालयाने गुरुवारी जामिनावर सुटका केली आहे. या वेळी न्यायालय परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पादचा-यांना अडथळा करत ठाण मांडणा-या फेरीवाल्यांना हुसकावून लावत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी जाधव यांच्यासह महेश कदम, रवींद्र मोरे, रवींद्र सोनार आणि संदीप साळुंखे आदी सातही जणांविरुद्ध २१ आॅक्टोबर रोजी ठाणेनगर आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. २३ आॅक्टोबर रोजी या सर्वांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात त्यांना बुधवारी जामीन झाल्यानंतर नौपाडा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला होता. नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातही त्यांनी फेरीवाल्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, प्रत्येकी १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच तपासकामात पोलिसांना सहकार्य करणे, पुन्हा शांततेचा भंग न करणे अशा अटींवर त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

टॅग्स :MNSमनसे