शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

भिवंडीत अर्धी खुर्ची नारीशक्तीच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:05 IST

२००९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे तालुक्यासह ग्रामीण भागात विकासकामांना प्रोत्साहन मिळाले.

भिवंडी : २००९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे तालुक्यासह ग्रामीण भागात विकासकामांना प्रोत्साहन मिळाले. रोजगार निर्माण झाला. परिणामी, लोकसंख्या वाढली. २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत किंचितशी वाढ झाली.२००९ च्या निवडणुकीत आठ लाख १९ हजार ७२० पुरुष तर सहा लाख ६३ हजार ४५६ महिला, असे एकूण १४ लाख ८३ हजार १७६ मतदार होते. त्यापैकी तीन लाख ४५ हजार १७७ पुरुष व दोन लाख ३९ हजार ०५३ महिला, अशा एकूण पाच लाख ८४ हजार २३० मतदारांनी मतदान केले.२०१४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. नऊ लाख ४५ हजार २०१ पुरुष तर सात लाख ५० हजार ९८५ महिला मतदार मिळून एकूण १६ लाख ९६ हजार २१८ मतदार होते. मोदीलाटेमुळे २००९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली. 2009 मध्ये भिवंडी मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात कमी पडले होते.10%गेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण तीन लाख ९३ हजार ७७० महिलांनी मतदान केले. तेव्हा महिलांची मते १० टक्क्यांनी कमी होती. 2009 मध्ये ५९ टक्के पुरुषांनी मतदान केले. मात्र, २०१४ मध्ये त्यात चार टक्क्यांनी घट होऊन ही टक्केवारी ५५ वर घसरली. तर महिलांच्या टक्केवारीत चार टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे ती ४१ (२००९ साल) वरून ४५ (२०१४) टक्क्यांवर गेली.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhiwandi-pcभिवंडी