शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोलभणला दीड महिन्यापासून सुरू आहे टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:20 IST

दोन कोटींची प्रस्तावित पाणीयोजना; पाण्याचा सोर्सच नसल्याने टंचाई

- जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील अनेक गावांना या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. त्यापैकीच एक गाव म्हणजे गोलभण.गोलभणची लोकसंख्या सहाशेपेक्षा अधिक असून मुंबई-नाशिक महामार्गाला लागून हे गाव आहे. या गावात पाण्यासाठी चारपाच विहिरी आहेत. मात्र, परिसरात या गावाला पाण्याचे काही स्रोतच नसल्याने साधारणपणे मार्च महिन्यात या गावाला टंचाईचा सामना करावा लागतो. यंदा मात्र पाऊस लवकर गेल्याने टंचाई निर्माण झाली. ग्रामपंचायत पातळीवर या गावाला पाणी पुरवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले. मात्र, अद्याप प्रशासनाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे, तब्बल दीड महिना या गावाला दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.दरवर्षी या गावाला टंचाई निर्माण होते. मात्र, आजपर्यंत या गावाला ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या गावात शासनाने तसेच गावकऱ्यांनी अनेक ठिकाणी बोअरवेल लावूनही ९५ टक्के बोअरवेलला पाणीच न लागल्याने त्यांचा खर्चही फुकट गेला आहे.या गावाच्या पाणीटंचाईची समस्या कायमची सुटावी, यासाठी ग्रामपंचायतीने गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या भातसा बॅक वॉटरमधून तब्बल दोन कोटींची योजना प्रस्तावित केली आहे. गोलभण, जरंडी, धामणी, तलेखाण या गावांना योजनेचा फायदा होणार आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.गोलभण गावाला दीड महिन्यापासून पाणीपुरवठा सुरू असून या चार गावांचा पाण्याचा प्रश्न कायम सुटावा, यासाठी साधारणपणे दोन कोटींची योजना जिल्ह्याला प्रस्तावित करण्यात आली आहे.- जी. मडके, ग्रामसेवक, गोलभणज्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव आहेत, ते मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. त्यांना मंजुरी मिळाल्यानंतरची प्रक्रि या सुरू होईल.- एम.जी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, शहापूर

टॅग्स :droughtदुष्काळ