शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

वाहतुकीसाठी ११ भूखंड ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:54 IST

भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर एकीकडून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण यांच्या मध्येच ठाणे शहरआहे. त्यामुळे येथून येण्याजाण्यासाठी ठाण्याशिवाय पर्याय नाही.

ठाणे : भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर एकीकडून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण यांच्या मध्येच ठाणे शहरआहे. त्यामुळे येथून येण्याजाण्यासाठी ठाण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच, वाहनांची संख्या वाढत असून रस्ते तेच आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न जटिल होत आहे. वाहतुक ीला शिस्त लावण्यासाठी जिल्ह्यातील महापालिकांनी ११ भूखंड वाहतूक शाखेसाठी मंजूर केलेले आहेत. काही तांत्रिक बाबीमुळे ते अद्यापही वाहतूक शाखेच्या ताब्यात आलेले नाहीत. ते कसे लवकर ताब्यात येतील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच सध्या कारवाई केलेली वाहने उभी करण्यासाठी महापालिकेच्या बंद असलेल्या जकातनाक्यांची जागा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ठाणे शहर पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.वाहतूक शिस्तीसाठी एकंदरीत १५ गोष्टींचा विचार केला असून त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये चारचाकी वाहनांवर कारवाई केल्यास ती वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच जॅमर आणि बॅरिकेट नाहीत. मनुष्यबळही कमी आहे. नोपार्किंग, विनाहेल्मेट, उलटे वाहन घेऊन येणे, पे अ‍ॅण्ड पार्क यांचा समावेश आहे. त्यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातच दंडाची पावती फाडताना खर्च होणारा वेळ वाचवण्यासाठी ई-चलन प्रणाली लवकरच अमलात येणार असून हे काम शेवटच्या टप्प्यात आहे. सुरुवातीला प्रायोगिक पद्धतीवर ई-चलन प्रणाली राबवली जाणार आहे.